ssd


समता सैनिक दल: काळाची गरज 1

समता सैनिक दल: काळाची गरज जय भीम मित्रांनो, बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या संघटनांपैकी समता सैनिक दल हे एक महत्वाचे संघटन होय जिच्या स्थापनेविषयी बोलतांना बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणतात कि, “महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली.” म्हणजेच महाडच्या चवदार तळ्याचा जो सत्याग्रह करण्यात आला तो प्रामुख्याने या देशात ‘समान न्याय’ प्रस्थापित […]


बामसेफ : प्रतिक्रांतीचे एक षडयंत्र

 ⁠⁠⁠? बामसेफ : प्रतिक्रांतीचे एक षडयंत्र ? जयभीम मित्रांनो, बामसेफविषयी आमचे स्वतःला बहुजन, मुलनिवासी म्हणविणारे मित्र बराच उहापोह करतात की हे संघटन कसे मुलनिवासी लोकांसाठी आहे व बाह्यनिवासी अर्थात विदेशी लोकांशी कसा संघर्ष करीत आहेत हे सुध्दा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोबतच ह्या लढ्यात या संघटनेला कामगारांचे संघटन असल्यामुळे काही […]


घटनेला प्राणप्रिय मानून तिच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध व्हा ! लोकशाहीला प्रत्यक्षात जगायला शिका !

 ⁠⁠⁠? उघडा डोळे वाचा नीट ? ? घटनेला प्राणप्रिय मानून तिच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध व्हा ! लोकशाहीला प्रत्यक्षात जगायला शिका ! ? बाबासाहेब म्हणतात— भारताची राज्यघटना अंमलात येऊन पाच वर्षे झालीत. ही घटना चालते याचा विचार करावयास पाहिजे. बाह्यत्कारी असे दिसेल की, आपली व इंग्लंड मधील राज्ययंत्रणा, काही भाग सोडला तर […]


राजकारणी व्यक्ती कसा असावा ?

? राजकारणी व्यक्ती कसा असावा?? डॉ.बाबासाहेब म्हणतात, ” माझ्या वयाची 60 वर्ष पूर्ण केली आहेत. मी जर सरकारी नोकरीत असतो तर सेवानिवृत्त होण्याची सक्ती माझ्या वर करण्यात आली असती. पण हा नियम राजकारणी लोकांना लागू होत नाही. तसे असते तर बरे झाले असते. आजकाल असे दिसून येते की ज्यांना उदरनिर्वाहाची […]