republican


रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीचा प्रश्न आणि ती सोडविण्याचे उपाय !

? रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीचा प्रश्न आणि ती सोडविण्याचे उपाय !? A post written by, –Prashik Anand– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घातलेली रिपब्लिकन पार्टी हि बाबासाहेबांनी तिच्यासाठी लिहिलेल्या जगातील अप्रतिम अशा सात तत्वांमुळे सर्वश्रेष्ठ ठरते..खरे तर ती सात तत्वे म्हणजे मानवमुक्तीचा जाहीरनामाच होय..ज्याला मानवतावाद म्हणतात त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे ती […]


साम्यवाद (Communism) कि बौद्धवाद (Buddhism) 1

? उघडा डोळे वाचा नीट ? साम्यवाद (Communism) कि बौद्धवाद (Buddhism) ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणतात…? साम्यवाद (Communism) जी जीवनप्रणाली सांगते त्या जीवनप्रणालीपेक्षा बौद्धधम्माने (Buddhism) सांगितलेली जीवनप्रणाली उत्कृष्ट व सरस आहे, अशी प्रशंसा जो पर्यंत बौद्ध राष्ट्रातील तरुण पिढी करीत नाही तो पर्यंत बौद्ध धर्माचे भवितव्य उज्वल आहे […]


पुनर्जन्म, कर्मवीपाक सिद्धांत आणि पतित जनतेला रिपब्लिकन तत्वज्ञानाच्या रुजवणुकीची जाणीव करून देण्यासाठी समाजसेवी कार्यकर्त्यांची अत्यावश्यकता

? उघडा डोळे वाचा नीट ? ? बौद्ध तत्वज्ञानानुसार पुनर्जन्म, कर्मवीपाक सिद्धांत आणि पतित जनतेला रिपब्लिकन तत्वज्ञानाच्या रुजवणुकीची जाणीव करून देण्यासाठी समाजसेवी कार्यकर्त्यांची अत्यावश्यकता…या अनुषंगाने.. ? डॉ.बाबासाहेब म्हणतात… ?      बौद्ध तत्वज्ञानात पुनर्जन्म मानण्यात येतो असा दाखला लागलीच देण्यात येईल, परंतु त्या सिद्धातांचा आत्म्याशी  कोणत्याच अर्थाअर्थी संबंध नाही. बौद्ध पुनर्जन्म सिद्धांत […]


समता सैनिक दल: काळाची गरज 1

समता सैनिक दल: काळाची गरज जय भीम मित्रांनो, बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या संघटनांपैकी समता सैनिक दल हे एक महत्वाचे संघटन होय जिच्या स्थापनेविषयी बोलतांना बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणतात कि, “महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली.” म्हणजेच महाडच्या चवदार तळ्याचा जो सत्याग्रह करण्यात आला तो प्रामुख्याने या देशात ‘समान न्याय’ प्रस्थापित […]


घटनेला प्राणप्रिय मानून तिच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध व्हा ! लोकशाहीला प्रत्यक्षात जगायला शिका !

 ⁠⁠⁠? उघडा डोळे वाचा नीट ? ? घटनेला प्राणप्रिय मानून तिच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध व्हा ! लोकशाहीला प्रत्यक्षात जगायला शिका ! ? बाबासाहेब म्हणतात— भारताची राज्यघटना अंमलात येऊन पाच वर्षे झालीत. ही घटना चालते याचा विचार करावयास पाहिजे. बाह्यत्कारी असे दिसेल की, आपली व इंग्लंड मधील राज्ययंत्रणा, काही भाग सोडला तर […]