national


समता सैनिक दल: काळाची गरज 1

समता सैनिक दल: काळाची गरज जय भीम मित्रांनो, बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या संघटनांपैकी समता सैनिक दल हे एक महत्वाचे संघटन होय जिच्या स्थापनेविषयी बोलतांना बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणतात कि, “महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली.” म्हणजेच महाडच्या चवदार तळ्याचा जो सत्याग्रह करण्यात आला तो प्रामुख्याने या देशात ‘समान न्याय’ प्रस्थापित […]