Political


समता सैनिक दल: काळाची गरज 1

समता सैनिक दल: काळाची गरज जय भीम मित्रांनो, बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या संघटनांपैकी समता सैनिक दल हे एक महत्वाचे संघटन होय जिच्या स्थापनेविषयी बोलतांना बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणतात कि, “महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली.” म्हणजेच महाडच्या चवदार तळ्याचा जो सत्याग्रह करण्यात आला तो प्रामुख्याने या देशात ‘समान न्याय’ प्रस्थापित […]


बामसेफ : प्रतिक्रांतीचे एक षडयंत्र

 ⁠⁠⁠? बामसेफ : प्रतिक्रांतीचे एक षडयंत्र ? जयभीम मित्रांनो, बामसेफविषयी आमचे स्वतःला बहुजन, मुलनिवासी म्हणविणारे मित्र बराच उहापोह करतात की हे संघटन कसे मुलनिवासी लोकांसाठी आहे व बाह्यनिवासी अर्थात विदेशी लोकांशी कसा संघर्ष करीत आहेत हे सुध्दा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोबतच ह्या लढ्यात या संघटनेला कामगारांचे संघटन असल्यामुळे काही […]


रिपब्लिकन पार्टी चे तत्व क्रमांक 2- स्वविकास : स्त्री मुक्ती चा एकमेव आधार

? रिपब्लिकन पार्टी चे तत्व क्रमांक 2- स्वविकास : स्त्री मुक्ती चा एकमेव आधार? डॉ. बाबासाहेब म्हणतात… हिंदु लोकांत स्त्री म्हणजे एक पुरुषाच्या चैनीची वस्तु आहे, असा सर्व साधारण समज आहे आणि पुरुषांच्या इच्छेनुसार स्त्रियांनी वागावे अशी सर्वांची समजूत असते. स्त्री म्हणजे चैनीची वस्तु समजली गेल्यामुळे तिच्या शरीराला वस्त्रप्रावरणांनी व […]


घटनेला प्राणप्रिय मानून तिच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध व्हा ! लोकशाहीला प्रत्यक्षात जगायला शिका !

 ⁠⁠⁠? उघडा डोळे वाचा नीट ? ? घटनेला प्राणप्रिय मानून तिच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध व्हा ! लोकशाहीला प्रत्यक्षात जगायला शिका ! ? बाबासाहेब म्हणतात— भारताची राज्यघटना अंमलात येऊन पाच वर्षे झालीत. ही घटना चालते याचा विचार करावयास पाहिजे. बाह्यत्कारी असे दिसेल की, आपली व इंग्लंड मधील राज्ययंत्रणा, काही भाग सोडला तर […]


आम्ही संघटनात्मक लोकशाही टिकवून ठेवण्याचा निर्धार केला आहे का ??

आम्ही संघटनात्मक लोकशाही टिकवून ठेवण्याचा निर्धार केला आहे का ?? ” आपण लोकशाहीवरील आपल्या विश्वासाबाबत ठाम तर राहायलाच हवे, पण आपण असाही निर्धार केला पाहिजे की आम्ही जे काही करू त्यातून लोकशाहीच्या शत्रूंना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचे उच्चाटन करण्याच्या कामी आमची मदत मुळीच होता कामा  नये. जर लोकशाही […]