Social


विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे

डॉ.बाबासाहेबांचा आदेश ?? ? विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने  आपले चारित्र्य बनविले पाहिजे? औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील बोधी मंडळाच्या विद्यमाने दि.12 डिसेम्बर1955 रोजी सभा भरविण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात प्रथम श्री. शंकरराव […]


आमची खरी चळवळ कोणती ??

—जनविचारार्थ जारी— ?? आमची खरी चळवळ कोणती ???? A post written by, –Prashik Anand– जय भीम मित्रांनो, एक प्रश्न नेहमी माझ्या मनात येत असायचा तो असा कि या देशात आम्ही जी काही चळवळ राबवित असतो ती नेमकी चळवळ तरी कोणती?? कारण चळवळीचे बरेच नामकरण विविध मंडळी कडून होत आलेले आपण […]


विपश्यनेची मानसिक गुलामगिरी : एक प्रतिक्रांती

विपश्यनेची मानसिक गुलामगिरी : एक प्रतिक्रांती ================================== By : Ariah Bouddha अलीकडे जीवन हरवून बसलेल्या माणसांचा लोंढा अध्यात्माच्या पायथ्याशी शरण जाऊ लागला आहे. माणूसपण मिळविण्यासाठी धडपडणारी माणसे जीवनाच्या चक्रव्युहात माणूसपण हरवून बसतात. भौतिक सुखाच्या अमानवीय तृप्तीसाठी चाललेली स्पर्धा जीवनात अशांतता आणि अस्थिरता निर्माण करते. जगण्याचा अर्थच समजून घेता न आल्याने […]


श्रद्धा कि अंधश्रद्धा

–जनविचारार्थ जारी– ? श्रद्धा कि अंधश्रद्धा? A post written by -Prashik Anand- ( The Buddhist Society of India, Nagpur.) जय भीम मित्रांनो ? || बुद्धम सरणं गच्छामी धम्मम सरणं गच्छामी संघम सरणं गच्छामी || प्रथम ‘बुद्धम सरणं गच्छामी’ भागाविषयी बोलायचे झाल्यास (मी) बुद्धाच्या आश्रयास (refuge) जातो. म्हणजेच प्रज्ञा (सद्सदविवेकबुद्धी) च्या […]


डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या चळवळी

डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या चळवळी सप्रेम जय भीम मित्रांनो?? डॉ. बाबासाहेबांनी आपल्या चळवळी ( त्यांनी जन्मास घातलेल्या संघटना इतर संघटना नव्हेत हे विशेष) सदोदित शक्तिशाली ठेवण्यासाठी तीन मुख्य बाबींची गरज असल्याचे सांगितले आहे..त्या म्हणजे पैसा, वेळ आणि बुद्धी या तीन बाबी होत ज्याच्या आधारावर चळवळ उभी राहते. तेव्हा समाजातील प्रत्येक […]