student


विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे

डॉ.बाबासाहेबांचा आदेश ?? ? विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने  आपले चारित्र्य बनविले पाहिजे? औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील बोधी मंडळाच्या विद्यमाने दि.12 डिसेम्बर1955 रोजी सभा भरविण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात प्रथम श्री. शंकरराव […]