Political


जर आपले सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत नसतील तर आमचे मरण अटळ आहे…

? जर आपले सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत नसतील तर आमचे मरण अटळ आहे…? दिनांक 28 ऑक्टो्बर 1951 रोजी लुधियाना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले, ते आपल्या भाषणात म्हणाले… भारताच्या ब्रिटिशसतेच्या काळात ब्रिटिशांनी आम्हाला कसे फसविले हे तुम्हास मी सांगतो. ते भारतापासून शेकडो मैल दूर राहत असले तरी भारतात […]


स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौबल्य टाकून, कंबर कसून आपली चळवळ ( Republican movement) मजबूत करण्यासाठी पुढे आले पाहिजे

? स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौबल्य टाकून, कंबर कसून आपली चळवळ ( Republican movement) मजबूत करण्यासाठी पुढे आले पाहिजे.? तारीख 25 डिसेंबर1952 रोजी कोल्हापूर येथे  कोल्हापुरातील स्त्रियांच्या निरनिराळ्या नऊ संस्थांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तेथील राजाराम चित्रपटगृहात मोठ्या थाटाने मानपत्र अर्पण करण्यात आले व त्यांनी स्त्रियांच्या विनंतीवरून आपल्या हिंदू कोड बिलात कोणकोणते […]


राजकारणी व्यक्ती कसा असावा ?

? राजकारणी व्यक्ती कसा असावा?? डॉ.बाबासाहेब म्हणतात, ” माझ्या वयाची 60 वर्ष पूर्ण केली आहेत. मी जर सरकारी नोकरीत असतो तर सेवानिवृत्त होण्याची सक्ती माझ्या वर करण्यात आली असती. पण हा नियम राजकारणी लोकांना लागू होत नाही. तसे असते तर बरे झाले असते. आजकाल असे दिसून येते की ज्यांना उदरनिर्वाहाची […]


बाबासाहेबांचा राजकारणात प्रवेश : साल 1919 पासून

बाबासाहेबांचा राजकारणात प्रवेश : साल 1919 पासून 1919 सालापासून म्हणजे गांधींनी पाय टाकला तेव्हा पासून मी राजकारणात आहे. तरीही त्यांच नि माझं जुळलं नाही. अनेक प्रकारच्या खटपटी आम्ही केल्या .महाडच्या पाण्याचा सत्याग्रह, नाशिकच्या मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, नाना प्रकारचे सत्याग्रह केलेत. परंतु कोणी सहानुभूती दाखवली नाही. वर्तमानपत्रातून आमची व्यंगचित्रे येत.बातमीदार येत […]


⁠⁠लोकशाही वरील धोके टाळण्यासाठी आमचे कर्तव्य

 ⁠⁠⁠? लोकशाही वरील धोके टाळण्यासाठी आमचे कर्तव्य?   ” आपली सर्वसाधारण धारणा आहे की आपणास स्वातंत्र्य मिळाले आहे. ब्रिटीश निघुन गेले आहेत. लोकशाहीला पोषक असे संविधान मिळालेले आहे आणि अर्थातच आपणास यापेक्षा जास्त काय हवे आहे? यापेक्षा जास्त काही न करता आपला कार्यभाग संपलेला आहे असे समजुन आपण आता विश्रांती […]