political


सामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती पुढील वाटचाल 1

? सामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती पुढील वाटचाल? आधुनिक भारताच्या इतिहासात इसवी सन १८१८ मध्ये इंग्रजांनी वीर सिदनाक महार यांच्या नेतृत्वात असलेल्या महार सैनिकांच्या ताकदीवर भीमा कोरेगावच्या लढाईत पेशवाईचा निर्णायक पराभव करून महाराष्ट्रात सुरु असलेले तेव्हाचे ब्राह्मणांकरवी मनुस्मृतीराज नेस्तनाबूत केले. हि लढाई इंग्रजांच्या दृष्टीने जरी राजकीय सत्तांतराची (क्रांतीची) […]


जर आपले सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत नसतील तर आमचे मरण अटळ आहे…

? जर आपले सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत नसतील तर आमचे मरण अटळ आहे…? दिनांक 28 ऑक्टो्बर 1951 रोजी लुधियाना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले, ते आपल्या भाषणात म्हणाले… भारताच्या ब्रिटिशसतेच्या काळात ब्रिटिशांनी आम्हाला कसे फसविले हे तुम्हास मी सांगतो. ते भारतापासून शेकडो मैल दूर राहत असले तरी भारतात […]