ssdindia


विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे

डॉ.बाबासाहेबांचा आदेश ?? ? विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने  आपले चारित्र्य बनविले पाहिजे? औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील बोधी मंडळाच्या विद्यमाने दि.12 डिसेम्बर1955 रोजी सभा भरविण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात प्रथम श्री. शंकरराव […]


सुसंस्कृत, उत्साही मन संवर्धनासाठी धर्माची अत्यावश्यकता !

? सुसंस्कृत, उत्साही मन संवर्धनासाठी धर्माची अत्यावश्यकता !? डॉ.बाबासाहेब म्हणतात– मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म हि अत्यन्त आवश्यक वस्तू आहे. मला माहित आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे […]


स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौबल्य टाकून, कंबर कसून आपली चळवळ ( Republican movement) मजबूत करण्यासाठी पुढे आले पाहिजे

? स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौबल्य टाकून, कंबर कसून आपली चळवळ ( Republican movement) मजबूत करण्यासाठी पुढे आले पाहिजे.? तारीख 25 डिसेंबर1952 रोजी कोल्हापूर येथे  कोल्हापुरातील स्त्रियांच्या निरनिराळ्या नऊ संस्थांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तेथील राजाराम चित्रपटगृहात मोठ्या थाटाने मानपत्र अर्पण करण्यात आले व त्यांनी स्त्रियांच्या विनंतीवरून आपल्या हिंदू कोड बिलात कोणकोणते […]


राजकारणी व्यक्ती कसा असावा ?

? राजकारणी व्यक्ती कसा असावा?? डॉ.बाबासाहेब म्हणतात, ” माझ्या वयाची 60 वर्ष पूर्ण केली आहेत. मी जर सरकारी नोकरीत असतो तर सेवानिवृत्त होण्याची सक्ती माझ्या वर करण्यात आली असती. पण हा नियम राजकारणी लोकांना लागू होत नाही. तसे असते तर बरे झाले असते. आजकाल असे दिसून येते की ज्यांना उदरनिर्वाहाची […]


बाबासाहेबांचा राजकारणात प्रवेश : साल 1919 पासून

बाबासाहेबांचा राजकारणात प्रवेश : साल 1919 पासून 1919 सालापासून म्हणजे गांधींनी पाय टाकला तेव्हा पासून मी राजकारणात आहे. तरीही त्यांच नि माझं जुळलं नाही. अनेक प्रकारच्या खटपटी आम्ही केल्या .महाडच्या पाण्याचा सत्याग्रह, नाशिकच्या मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, नाना प्रकारचे सत्याग्रह केलेत. परंतु कोणी सहानुभूती दाखवली नाही. वर्तमानपत्रातून आमची व्यंगचित्रे येत.बातमीदार येत […]