kingdom


निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा

? ‘निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा’? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात?? आपणास स्वाभिमानाची अत्यन्त जरूरी आहे. स्वाभिमान सोडून साधलेली उन्नती हि कुचकामाची आहे. इतरांप्रमाणे आपणही माणसेच आहोत हि गोष्ट प्रत्येक तरुणाने आपल्या मनात वागविली पाहिजे. हजारो वर्षे चालू असलेल्या जुलूम जबरदस्तीने आपल्या समाजाच्या भावना मारल्या गेल्या आहेत. ब्राह्मणी राज्यात आपण […]