Monthly Archives: April 2018


बुद्धजयंती व तिचे राजकीय महत्व

? बुद्धजयंती व तिचे राजकीय महत्व ? A Post By : आयुष्यमती. उज्वला इंगोले. ” ब्राह्मणांनी बुद्धाचे नाव या देशातून धुवून काढण्याचा प्रयत्न करावा हे समजण्यासारखे आहे. तो त्यांचा बोलूनचालून शत्रू होता. त्याची जयंती करावी असा विचार त्यांना कसा रुचेल? परंतु ज्या ब्राह्मणेतरांच्या हितकरिता त्यांना अंधश्रद्धेच्या तावडीतून सोडविण्याकरिता, जंतर मंतरच्या […]


बुद्धधम्मातील आर्यसत्ये किती ?

? बुद्धधम्मातील आर्यसत्ये किती? ? मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शास्त्रशुद्ध, तर्कबुद्धीवर तपासलेल्या बौद्धांच्या पवित्र ‘The Buddha and His Dhamma’ या धर्मग्रंथाच्या ‘परिचय’ भागात बुद्धधम्माविषयी एकूण चार प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या चार प्रश्नांपैकी जो दुसरा प्रश्न आहे तो आर्यसत्यांविषयी आहे. याविषयी बाबासाहेबांचे स्वतःचे काय मत आहे ते आपण आधी जाणून […]


सामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती पुढील वाटचाल 1

? सामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती पुढील वाटचाल? आधुनिक भारताच्या इतिहासात इसवी सन १८१८ मध्ये इंग्रजांनी वीर सिदनाक महार यांच्या नेतृत्वात असलेल्या महार सैनिकांच्या ताकदीवर भीमा कोरेगावच्या लढाईत पेशवाईचा निर्णायक पराभव करून महाराष्ट्रात सुरु असलेले तेव्हाचे ब्राह्मणांकरवी मनुस्मृतीराज नेस्तनाबूत केले. हि लढाई इंग्रजांच्या दृष्टीने जरी राजकीय सत्तांतराची (क्रांतीची) […]


महापुरुष आणि समाजसुधारक यातील फरक

महापुरुष आणि समाजसुधारक यातील फरक Post By : Aayu. Sushil Jambhulkar. जातीचे राजकारण करण्यासाठी बहुजन आणि मुळनिवाशी प्रचारकांनी बाबासाहेब आणि बुद्धाच्या प्रतिमेसोबत कुठुन -कुठुन शोधून आणून कित्येक समाज सुधारक एका रांगेत बसविलेत.पण या सर्व फोटोंत बाबासाहेब आणि बुद्ध लुप्त झालेत! महापुरुष आणि समाजसुधारक यांच्यात फरक असतो. बाबासाहेब महापुरुषाला सत्यनिष्ठा आणि […]


स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग

? स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग? मित्रांनो, आजघडीला भारतात मात्र एकजिनसी समाजरचना दिसत नाही. ही राष्ट्रनिर्मिती मधील मोठी अडचण होय. या अडचणीवर शक्य तितक्या लवकर मात करणे गरजेचे आहे. सर्व भारतीयांना कायद्यापुढील समानता ज्याअर्थी मान्य करण्यात आली आहे त्याअर्थी सर्व भारतीयांसाठी समान कायदे असणे हेही […]