संवाद


विषय : विपस्सना ०१ फेब्रुवारी २०१७.

G. Milind : Prashik Anand sir jaibhim, तुमचा लेख चांगला आहे पण त्याच्यात नाविण्यकाहीच नाही तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्ट सर्व लोकांना माहिती आहे ? जर तुम्ही उघ्या फुले शाहु आंबेडकर व कांशिरामसाहेब यांच्या सारखे काम केले रिझ्लट दिला ? लोकांच्या जीवनात परिवर्तन केलेतर कदाचित ती विचारधारा समर्थक तसेच प्रचारक म्हणून तुमचा लोक आदर करतिल ? व तुमचेही नाव पुढे लागेल ? पण त्यासाठी खडतर आयुष्य जगावे लागते ? नाव कोणतेही असुद्या समतावाद मानवतावादी विचाराप्रमाणे काम करणा-या सर्व महापुरुष वंदनिय होतात ? धम्माचे प्रक्टिकल काम विपश्यनेच्या माध्यमातुन सर्व जगात पोहचवले ? म्हणुन आचार्य सत्यनारायनण गोयंकांना श्रिलंकन सरकारणे ” जीन सासन सोभान पटिपत्तिधनं ” ही अतिउच्च पदवीदेऊन केला जे सूवताला असली बौध्दसमजतात ते काम त्यांनी केले नावावर काहीच नाही कामावर आवलंबुन त्यासाठी मुंगेरिलाल के हसिन सपने पाहुन चालत नाही त्याला काम करावे लागते — मिलिंद गायकवाड ! जयभिम !!

Prashik: बाबासाहेबांसारखी धम्म दीक्षा घेऊन स्वतःला बौद्ध म्हणून प्रस्थापित करण्याची मात्र Mr. गोयंका यांच्यात धमक नव्हती की काय, कोण जाणे..हिंदू म्हणूनच मरण पत्करले..याला काय म्हणायचे सर ??

Anil V: गोइंका गुरुजी वर अंतिम संस्कार शेकडो बौद्ध भिक्कूंनी केले.मी स्वतः उपस्थित होतो. बौद्ध म्हणून डिन्गोरा पिट्न्या पेक्षा आचरण महत्वाचे.गोइंकानि विपश्यना च्या माध्यमातून धम्म प्रचारच केला.

Prashik : बाबासाहेबांनी धम्म दीक्षा विधी द्वारे बौद्ध होण्याचा नवा मार्ग आपणांस दिला तो अयोग्य आहे काय सर ?? जर नुसते आचरण महत्वाचे आहे असे आपण म्हणणार असू तर धम्म दीक्षेद्वारे धम्म स्वीकारून बौद्ध म्हणवून आचरण करायला कमीपणा का वाटावी ?? बौद्ध धम्म रीतसर स्वीकारणे हा प्रथम आचरणाचा भाग नव्हे काय ?

Satish G : आदरणीय प्रशिक आनंद सर,जयभीम !
अनेक दिवसांपासून आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने का होईना आपल्याशी चर्चा करण्याचा योग येतोय हि निश्चितच आनंदाची बाब आहे.

आपल्या उपरोक्त पोस्ट मधून केवळ आणि केवळ गोयंका द्वेषच मला जानविते आहे,जवळपास समस्त विपश्यना विरोधकांना तोच मुद्दा प्रमुख आहे असे दिसते. इतरांचा द्वेष करणे ही बुद्ध धम्माची शिकवण नाही आहे.
जे केवळ बौद्ध धम्माचे लेबल लावतील मात्र बौद्ध धम्माचे आचरण करणार नाही अश्या लोकांना स्व्हताला बौद्ध म्हणून घेण्याचा काय अधिकार आहे बरे ?
बाबासाहेबांना खरे आचारणाशील बुद्ध अनुयायी हवे होते तेच बुद्धाच्या विपश्यनेमुळे तयार होत आहे.

गोयंका गुरुजीं हे रजिस्टर बौद्ध जरी नसले तरीदेखील ते आचरणशील बौद्ध होते हे निर्विवाद आहे.त्यांचे निर्वाण संस्कार विधी हा बौद्ध पद्धतीने केला गेला होता तसेच आयुष्यभर त्यांनी vipassanechya माध्यमातून बुद्ध धम्माचा जो प्रचार आणि प्रसार केला तो सर्वsrut  आहे.त्यामुळेच श्रीलंकन शासनाने त्यांना “जीन ससन सोभान patipattidhan” हि अतिउच्च पदवी देऊ केलेली आहे.

Prashik A : ” लोकांना बुद्धिस्ट करवून घेणे हा माझा मार्ग आहे.” —डॉ.बाबासाहेब आंबेडकर (संदर्भ-Vol.18/3)

Satish G : बाबासाहेबांना लोकांना केवळ लेबल द्यायचे नव्हतेच तर खरे आचरणशील बौद्ध देखील बनवायचे होते,पण आजकाल लोक केवळ लेबल घेऊनच बौद्ध बनत असतील,आचरण जर शून्य असेल तर ह्यापेक्ष घातक काय असू शकेल ?

Prashik A : बाबासाहेबांनी दि.14 ऑक्टोबर 1956 ला पहिले लेबल (धम्म दीक्षेद्वारे बौद्ध ओळख) दिले की पहिले आचरण (22 प्रतिज्ञा) ?? लेबल न घेता बौद्ध म्हणून सांगत फिरणे हे जास्त घातक आहे..कारण ते इतरांना धोक्यात ठेवण्यासारखं आहे आणि ते शेवटी मग हिंदू म्हणूनच मरणे होय..

Satish G : विपश्यना हे व्यक्तीकेन्द्रित अशी भ बुद्धाची विद्या आहे असा काही लोकानी गैरसमज पसरविणारे लेखन करणे सुरू केले आहे म्हणून हा लेख लिहत आहे.
समाज हा मानवी समूह आहे.समाजातील प्रत्येक व्यक्ती च्या वर्तणूकीचा समाज जीवनावर परिणाम होतो.बुद्धाने खोटे बोलु नका ,चोरी करू नका ,हिंसा करू नका ,मद्यपान करू नका.कामवासना पासुन अलिप्त रहा हे पंचशील आणि अस्थ्हाअगिँक मार्ग निंदा करू नका ,वाईट क्रूत्य करू नका ,उप्जीवीका चांगली असावी ,मनात चांगले विचार असावे व वाईट विचार काढून टाकावे (सम्यक समाधी ) हे उपदेश प्रत्येक व्यक्ती साठी आहेत म्हणून ते व्यक्ती केन्द्रित म्हणून नाकारणार् आहात  काय ?या उपदेशा चा सम्बन्ध समाज जीवनाशी येतोच.l
विपश्यना ही  पंचशील आणि       अस्थ्हाँगमारंग आणि सम्यक समाधी ची प्रयोग शाळा आहे.ज्याला पटिपट्टि असे पालीत  म्हणातात. भ.बुद्धाचे सर्वच उपदेश व्यक्ती पासुन सुरू होतात जे व्यक्ती व समाजजीवनाशी निगडीत आहेत.
विपश्यना व्यक्ती केन्द्रित आहे व तो त्या मुळे वयक्तीक दुःख नष्ट होईल व सामाजिक दुःख नष्ट होणार नही हा शोध लावणाऱ्या च्या बुद्धीची दया येते.
आर्य अस्तानग मार्गात स्म्य्क व्यायाम ,सम्यक स्म्रुती आणि सम्यक समाधी आहे याची 11वी प्रतीज्ञा डॉ बाबासाहेब आंबेकरानि दिली आहे ,विपश्यना जर व्यक्तीकेंद्रित असते तर 11 वी प्रतीदनाच दिली नसती.
भ बुद्धाचे सर्वच उपदेश व्यक्ती पासुन सुरू होतात व पर्यायाने समाजाभीमुख असतातच.
—-Satish

Prashik A : Vippassana is a kind of Pranayama. —Dr B R Ambedkar (Ref.Vol.11)

G Milind : प्रशिक आनंद सर, मी स्वता अंतिमसंस्काच्या वेळेस तिथेच होतो भिक्कू संघाने सर्व विधी बौध्द पध्दतीने केला ऐवढेच नाही तर नंतर भिक्कूसंघाला संघदान दिले जे आज पर्यंत तुम्ही दिले नाही हि गोष्ट आचार्य सत्यनारायन गुरुजी त्या नंतर माताजींचा अंतिमसंसकार सुध्दा व विधी सुध्दा भिक्कू संघाने केला तसेच तसेच आतिउच्च असा पुरस्कार देउन श्रिलंकन सराकारने गौवरव केला तुम्हाला पाली येत असेल त्याचा अर्थ कळेल ?जर समजले नसेल तर मला सांगा मी सांगतो ! तुम्हाला एखादा धम्मकार्यचा विदेशि जाऊद्या स्वदेशाचा मिळाला का ? का नाही मिळाला आपल्यात काहीतरी व्यंग आसते किंवा एखाद्यचे व्यक्तीतमत्वच व्यगीं असते दुस-याला नावेठेवण्यापेक्षा आपण किती दिवे लावले हे महत्वाचे ? मीस्टर (Ed) प्रैशिक आंनद तुम्ही ज्या रंगाचा चश्मालावला तसेच जग  तुम्हाला दिसेल ?

Prashik A : बुद्ध धम्मात मृत्यू नंतरचा शहानपणा काय कामाचा?? बुद्ध धम्मात तर जिवंतपणी कामात येणारा शहानपणा (प्रज्ञा) सांगितला आहे, नाही का सर ??

PDF Post File

Prashik A : नुसते ref. वाचण्यापेक्षा सरळसरळ आपले बुद्धिस्ट बायबलच TBHD वाचणे केव्हाही योग्य नाही का मॅडम?

Satish G : आदरणीय प्रशिक सर,त्यांनी बुद्ध धम्माचा जो प्रचार आणि प्रसार केला तो जिवंतपणाची साक्ष आहे,चुकीचा आरोप करून विकारग्रस्त असल्याचे प्रदर्शन कशाला ?

Prashik A :  मला बाबासाहेबांनी आधुनिक काळातील बौद्धांचा एकमेव धर्मग्रंथ Buddhist Bible म्हणजे The Buddha and his Dhamma दिला आहे तोच मला वाचण्यास आणि धम्म समजून घेण्यास परिपूर्ण आहे सर.. आपल्या सूचनेसाठी धन्यवाद !

Satish G : आपल्यात जिज्ञासा नाही हे समजले,पुरेसे आहे. डॉ बाबासाहेबांनी TBHD मधेच बुद्धप्रणित सत्तीपाठान सुत्तच समावेश सादर ग्रंथात केला आहे तेवढे जरी आपण व्यवस्तीत वाचले तरीदेखील पुरेसे आहे. विपश्यना बुद्धाची विद्या आहे, हे निर्विवाद आहे. आपला विरोध अज्ञानातून आहे.

Prashik A : Vippassana is a kind of Pranayama. —Dr B R Ambedkar (Ref.Vol.11)  हे वाक्य बाबासाहेबांना लिहिण्याची मग गरजच पडली नसती सर…नाही का ??

Avinash P : हा reference तुम्हीच नीट वाचा प्रशिक जी ! kind of pranaym चा मराठी अर्थ होतो, प्राणायम सारखे प्राणायम नाही. हजारो वर्षापासून उपेक्षीत आणि शिक्षणापासुन वंचित लोकांना बाबासाहेबांनी अजुन कसे सांगायला हवे होते ?

G Milind : हिरो नेहमी पाझीटिव्ह काम करतो ! व व्हिलन नेहमी निगेटिव्ह काम करतो हे मिस्टर प्रशिक आनंद हे आपले उत्तम उदाहराण तसेच तो स्वप्नही तसेच बघतो तुमच्यासारख मुंगेरिलाल के हसिन सपने पुणरबांधानी रिपब्लीकन ???

Prashik A : स्वप्न बघण्याची प्रेरणा सिद्धार्थ गौतमा कडून घेतली सर..?विपस्सी गोयंका कडून प्रेरणा घेण्यासारखे काही आढळत नाही मला..त्याला मी तरी काय करणार…नाही का ?? आधी स्वप्न तर बघू द्या..त्या सोबतच काम करण्याची प्रेरणा द्यायला बुद्ध बाबासाहेबांचे विचार आहेतच कि..? हिंदू बहुजन सोबत नसले म्हणून काय झाले…

Avinash P :  प्रशिक आनंद जी क्रांतिकारी जय भीम ! बाबासाहेबांच्या मागे लपण्याअगोदर माझी पोस्ट वाचा ! सगळ्या शंका दूर होतील. काही राहीले तर आपण बोलुच..

विपश्यना समज गैरसमज

???????????

वेगवेगळ्या भाषेतील विपश्यनेचा अर्थ :-

Meditation – English
ध्यान – हिंदी, मराठी
विपस्सना – पाली

विपस्सना हा पाली शब्द आहे त्यास मराठीत ध्यान म्हंटले जाते व इंग्रजीत Meditation. आपल्या Buddha & His Dhamma या इंग्रजी पुस्तकात बाबासाहेबांनी Meditaion हा शब्द वापरला आहे, त्याचा पाली अर्थ विपस्सना असाच होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वता पाली शब्दकोश लिहिला आहे जो सरकारने १६ वा खंड म्हणून प्रकाशित केला आहे. सुज्ञ अभ्यासकांनी तो अभ्यासावा.

बाबासाहेबांनी त्रिपिटिकाचा अभ्यास करूनच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा महान ग्रंथ आपल्याला दिला. त्रिपिटिकाच्या सुत्तपिटिकात मज्झिमनिकाय ग्रंथात सतिपठ्ठान सुत्त आहे. सुत्त म्हणजे भगवान बुद्धांनी केलेले उपदेश. सतिपठ्ठान सुत्तामध्ये कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना व धम्मानुपश्यनेबद्दल सविस्तरपणे दिलेले आहे. सतिपठ्ठान सुत्त हे मुळ त्रिपिटिकामधील आहे. भन्ते सोण मोगलीपुत्त तिस्स, भन्ते उत्तर हे स्थविरवादी मुळ पिटकाला माणनारे होते. त्यांनी हे सुत्त श्रीलंका व ब्रम्हदेशात प्रसारित केले. बाबासाहेबांनी सतिपठ्ठान सुत्ताला कधी विरोध केलेला नाही. ज्यांना विपश्यनेचा खोलवर अभ्यास करायचा असेल त्यांनी ह्या सतिपठ्ठान सुत्ताचा गांभीर्याने अभ्यास करावा.

भगवान बुद्धांना ध्यान साधनेतुनच म्हणजे विपश्यनेतुनच बोधी प्राप्त झालेली आहे. ( सुत्तपिटक़ातील मज्झिम निकायाच्या सुत्तात याचा उल्लेख आहे ). भगवान बुद्धांचा धम्म एकमेव असा आहे की ज्यात Theory【 परियत्ती ( सिद्धांत )】 व Practical 【पटिपत्ती ( प्रात्यक्षिक)】दोन्ही आहेत. परियत्ती व पटिपत्ती या शब्दांचे अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाली शब्दकोषात दिलेला आहे ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे, खंड १६ ). बुद्धांनी फक्त उपदेश केला असता तर सर्व राजे आणि रंक त्यांच्या मार्गावर आंधळेपणे चालले असते का ? त्रिपिटिक व सर्व धममावरील ग्रंथसंपदा ही Theory आहे व विपश्यना Practical. त्यामुळे Theory व Practical दोन्ही महत्वाचे आहेत. शिलावर आरूढ होण्यासाठी विपश्यनेशिवाय दुसरा मार्ग नाही. जोपर्यंत आपण शिलावर आरूढ होत नाहीत कमीत कमी पंचशीलाचे कठोर पालन करत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने बौद्ध नाही आणि हा इतका गंभीर विषय आपले बांधव कीती सहज ( Easily ) घेतात. फक्त उपदेशाने बौद्ध झाले असते तर गेल्या ६० वर्षात भारत बौद्धमय झाला पाहीजे होता. तृष्णेतून बाहेर पडा, असे फक्त म्हटल्याने तृष्णेतून बाहेर पडले असते तर ह्या देशात कधीच दुःख नसते. कारण सर्वच धर्म तृष्णा, मोह माया यांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. नुसत्या उपदेशाने काहीही होत नाही.

प्रत्येक जण बाबासाहेब किंवा सिद्धार्थ गौतम बुद्ध नसतात. बाबासाहेबांचा लढा मानव मुक्तीचा होता. महामानव दुःख करत बसत नाहीत. तर दुःख मुक्तीचा मार्ग स्वतः शोधतात आणि दुसऱ्यांना दाखवतात. बुद्धाचे तत्वज्ञान आणि बाबासाहेबांनी दिलेला धम्म वेगळे असू शकत नाहीत. जगातील सर्व बौद्ध देशांमध्ये विपश्यनेला मान्यता आहे. थेरवादी, (हीनयान) असो महायान असो वा तंत्रयान कींवा अजुन कुठले पंथ असो. आपल्याकडे त्यात उगाच वाद घातला जातो असं मला वाटत. कोणी सांगितलं म्हणून करावं किंवा नाही करावं, ह्या पेक्षा अनुभूतीद्वारे शिकावं हीच तथागताची शिकवण आहे.

ज्यांना विपश्यनेचा खरा अर्थ कळालेला नाही अशी काही प्रतिष्ठित लोकही त्यांच्या अज्ञानामुळे ईतरांचा बुद्धिभेद करतात, निरर्थक अशी उदाहरणं देऊन, तेव्हा आपला समाज का मागे राहिला ह्याचे उत्तर मिळते.

विपश्यना म्हणजे नेमके काय आहे ह्याचा स्वत: अनुभव न घेता बरीच मंडळी झटपट प्रसिद्धीच्या तृष्णेसाठी विपश्यनेला विरोध करुण धम्मद्रोह करत आहेत व धम्म प्रचारात अडथळा आणत आहेत. अविद्या व तृष्णा ही सर्व समस्या आणि दुःखाचे २ मुळ आहे असे तथागतांनी सांगीतलेले आहे आणि इथेही तेच कारण आहे. अविद्या व झटपट प्रसिद्धीच्या तृष्णेमुळेच हे धम्म बंधुच विनाकारण विरोध करत आहेत. जगातील बऱ्याच धर्मातील अंधश्रद्धा आणि अवैज्ञानीक गोष्टीच्या मनावर झालेल्या संस्काराने पूर्वग्रह करुन, बऱ्याच वेळा लोकांचे विपश्यनेबद्दल गैरसमज होताना दिसतात. ह्या विरोधकांना वाटते विपश्यना म्हणजे शांत पडून राहणे, कुठल्या अनैसर्गिक शक्तीची आराधना करणे, कर्मकांड करणे, मंत्र-तंत्र बोलून आत्म्याला बोलावणे, अंधश्रद्धेच्या डबक्यात डुबकी मारणे वैगरे-वैगरे. विपश्यनेमुळे संघर्षाची ताकत कमी होऊन मनुष्य निष्क्रिय बनतो हा सर्वात मोठा गैरसमज. परंतु याउलट विपश्यनेचे फायदे अतिशय सकारात्मक आहेत. खरे तर विपश्यना शिबिरांमध्ये तथागतांच्या पंचशील, अष्टांग महामार्गाशीवाय (शील, समाधी आणि प्रज्ञा ) व १० पारमिता हे सोडुन अन्य काहीच शिकवत नाहीत. प्रज्ञा, शील आणि करुणा ह्या कठीण शब्दांची व्याख्या स्वतःच्या अनुभवाने सिद्ध करण्याचा मार्ग विपश्यना आहे. ज्यामुळेच समता, बंधुत्व आणि न्यायचे जग निर्माण होणार आहे. शिलावर आरूढ होऊन धम्म अनुसरणामध्ये कशी प्रगती करता येईल याचे Practicle घेऊन Practice करुण घेतल्या जाते. विपश्यना म्हणजे नैसर्गिक रीत्या स्वत:बद्दल जाणून घेणे. स्वत:च्या शरीर व महत्वाचे म्हणजे मनावरील सर्व प्रकारचे विकार दूर करणे म्हणजे विपश्यना. विपश्यनेमुळे काम करण्याची ऊर्जा आणि एकाग्रता वाढते. मनुष्याचे मन संयमित झाल्यामुळे कार्याची कुशलता तसेच Productivity वाढते. परंतु ह्या सर्व गोष्टी स्वत: अनुभव घेतल्याशिवाय कळत नाहीत.

हे विरोधक सांगतात की बाबासाहेबांनी विपश्यना स्वीकारली नाही, परंतु त्याचा एकही ठोस Reference देऊ शकत नाहीत. बऱ्याच वेळा बाबासाहेबांचे Reference अर्धवट बुद्धिने समजून घेऊन कींवा बुद्धीचा वापर न करता हे विरोधक बाबासाहेबांच्या मागे लपताना दिसतात, कारण दूसरे कुठलेही ठोस कारण ह्यांच्याकडे नसते. याचा अर्थ असा होतो की हे लोक पंचशील, अष्टांग महामार्ग आणि दहा पारमिता या तिन मुळ शिकवणी सुद्धा अंधश्रद्धेने स्विकारत आहेत. विपश्यनेचा स्वत: अनुभव न घेता स्वत:ला बुद्धिजीवी समजणारे धम्मबंधुही प्रतीत्यसमुत्पादाचा खोलवर अर्थ सहज लक्षात न आल्या कारणाने नकारात्मक लिखान करुन धम्म प्रसारात अडथळा निर्माण करत आहेत. बुद्धघोषासारख्या महान धम्मसूर्यालाही प्रतीत्यसमुत्पादाचा अर्थ लवकर उमगला नव्हता. त्यामुळे अश्या लोकांनी गोंधळून जाऊ नए तर थोडे स्पीड कमी करावे लागेल. त्यानंतर अभ्यास व स्वअनुभवामुळे ह्या गोष्टी लक्षात येतील.

वास्तविक पाहता विपश्यना हा वादाचा विषय नाहीच. धम्म म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर आहे. सामाजिक आणि नैतिक गोष्टींना विशेष प्राधान्य देणारा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्याला दिला. त्यात कुठेही त्यांनी ध्यान, विपश्यना कींवा अभिधम्मातील ज्ञानाविषयी नकारात्मक भूमिका मांडलेली नाही, याउलट याविषयी सकारात्मकच लिहिले आहे.  बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाच्या नावातच सर्व आले. बाबासाहेबांनी कुठला नविन पंथ स्थापन केलेला नाही. त्यामुळे जी मंडळी सांगतात की बाबासाहेबांचा बुद्ध वेगळा आहे त्यांच्या या बोलण्याला काहीच अर्थ उरत नाही. बाबासाहेबांच्या कुठल्याही लिखानात त्याचा साधा उल्लेख कींवा क्लू सदृश्य ही काही नाही. सदर ग्रंथामध्ये ३५ वेळा Meditation चा उल्लेख त्यांनी केलेला आहे. सदर ग्रंथातील खंड १, भाग ७ मधील ‘बुद्धाने काय स्वीकारले ?” हे प्रकरण वाचले की लक्षात येईल की, चित्तशुद्धी हे धम्माचे सार होय. सुज्ञ वाचक जाणु शकतो की धम्माचे पालन/अनुसरण हा मनाचा विषय आहे.

बाबासाहेबांच्या लिखनात आणि भाषणात बऱ्याच वेळा चित्त शुद्ध करणे गरजेचे आहे आणि ती पहिली पायरी आहे, असे उल्लेख आलेले आहेत. बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात धम्म म्हणजे काय ? यात बाबासाहेब, बुद्धांनी शोधलेल्या ५२ प्रकारच्या चित्तवृत्ती व १२१ प्रकारच्या चित्त प्रकाराबद्दल सांगतात. ह्या विरोधकांनी याचा अर्थ नक्की काय लावावा ? चित्त शुध्द करणे म्हणजे काय ? चित्त शुद्ध करायला कुठल्या डॉक्टर कडे जायचे ? की कुठला मांत्रिक पकडायचा ? प्रिय विरोधकांनो याचा शोध घ्या आणि वेळ वाया घालवुनही उत्तर नाही सापडले तर एकदा स्वतः विपश्यनेचा अनुभव घ्या. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अनुकूल वा प्रतिकुल परीस्थितीत आपले चित्त शुद्ध व स्थिर राखणे फार महत्वाचे आहे. आणि चित्ताच्या शुद्धी व स्थैर्याकरीता ध्यान, विपश्यना हाच त्यावरील एकमेव मार्ग आहे. विपश्यनेमुळेच चित्त शुद्ध होते, मनावरचे अकुशल संस्कार, अकुशल लेप दूर होऊन मन/चित्त योग्य दिशेने आणि कुशल कर्मे करवते. विपश्यना म्हणजे चमत्कार नाही. विपश्यना म्हणजेच संपूर्ण बुद्ध धम्म असेही नाही, तर ते चित्त कुशल करण्याचे प्रभावी आणि एकमेव Tool आहे. श्रुत प्रज्ञा, चिंतन प्रज्ञा आणि भावना प्रज्ञेमधील फरक फक्त विपश्यनेमुळेच समजतो. मी स्वत:ही तुमच्यासारखाच ह्याचे त्याचे ऐकून विपश्यनेला विरोध करायचो. त्यानंतर स्वत: अनुभव घेतल्यानंतर डोक्यात प्रकाश पडला. तुम्हीही स्वतः अनुभव घेऊन समजली तर स्वीकारा अन्यथा त्याबद्दल नकारात्मक लिखान करुण धम्मद्रोह करू नका अशी एक विनंती आहे. माझ्यासारख्या Skeptical लोकांनी स्वत: अनुभव घेऊन पहावा त्यानंतरच आपले मत बनवावे. कारण या विरोधकांचे मत म्हणजे लबाड लाडंग्याच्या अवस्थेप्रमाणे आहे जो म्हणतो ‘आपके अंगुर खट्टे है।’ अरे ज्यांनी कधी द्राक्षे प्रत्यक्ष खाल्लेच नाही तो फक्त इतरांच तोंड पाहुन ऐकीव गोष्टीवर निष्कर्ष काढत आहे.  त्यासाठी प्रत्यक्ष दहा दिवस शिबिरात हजर व्हा व स्वत: प्रयोग करून नंतर चांगले किंवा वाईट ठरवा अशी आपणांस नम्र विनंती.
एही पस्सिको (या आणि पहा )

“स्वाद चखना जरुरी है, जब तक नहीं चखोगे, समझोगे कैसे भाई ?”

बाबासाहेबांच्या मागे लपणाऱ्यांसाठी ते ध्यान करत होते याचे व याविषयीचे त्यांचे काही Refernces…..

१. Little facets known about Dr. Babasaheb Ambedkar
By – Nanak Chand Rattu

Chapter 3
Daily Routine
Page no. 60

After the morning ablution he would say his prayers, standing before best of bhagvan buddha. Then medaitaion for a while and a little exercise in variation.

२. सारनाथ, कुशीनारा येथील बौद्ध स्थळांवर गेले असता त्यांनी ध्यान केलेले लिखीत स्वरुपात आहे.

बाबासाहेब सारनाथला गेले होते तेंव्हा बोधीवृक्षाखाली अर्धा तास ध्यानाला बसले होते.

गाझियाबाद अलीपुर रोड जाणारा रस्ता, दिल्ली युनिवर्सटी लॉन वैगरे ठिकाणी बाबासाहेब १-२ तास ध्यानाला बसत. कधी कधी रिडींग रोडवरील बुद्ध विहारामध्ये ते जात आणि अर्धा तास ध्यानमग्न बसून नंतर प्राथना करुण परत घरी येत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र खंड-११, पान क्र. १४०’१४३
खंड – १२, पान क्र. १०६

By – आयु. चांगदेवजी खैरमोडे

३. Writings and Speeches of Ambedkar, vol. 18, part 3, page 441.

धमे १९५५ वैशाख पौर्णिमा, नालासोपारा येथील बाबासाहेबांचे भाषण.

सम्यक स्मृती :- शरीरातील सुख-दुखवादी संवेदनांचे वारंवार अवलोकन करणे. ( हे विपश्यनेतच केले जाते )

४. बुद्ध आणि त्यांचा धम्म

तृतीय खंड
भाग चौथा
– निब्बाणावरील प्रवचने
– धम्मावरील प्रवचने – सम्यक दृष्टी

५. बुद्ध आणि त्यांचा धम्म

चतुर्थ खंड
भाग तीसरा,
धम्म म्हणजे,
१ – कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना व धम्मानुपश्यना.
८ – विवेकशीलता आणि एकाग्रता,
९ – जागृतता कळकळ आणि धैर्य,

६.
बुद्ध आणि त्यांचा धम्म

पृष्ठ क्र. १७७

७. Writings and Speeches of Ambedkar, vol.-3, chapter 18, Buddha or Karl Marks Page – 461-462.

८. Writings and Speeches of Ambedkar, vol – 16, Pali dictionary, Page No. 415.

९. Essense of buddhism
By – Pro. P lakshmi narasu

या ग्रंथाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब स्वत: म्हणतात की, हा ग्रंथ जे वाचतील त्यांचे नुकसान होणार नाही याची मला खात्री आहे.
सदर ग्रंथाचा अभ्यास केल्या नंतर लक्षात येते की बाबासाहेबांनी विपश्यना नाकारायचा प्रश्नच उद्भवत नाही.

सुज्ञ वाचकांनी हा ग्रंथ अभ्यासावा. तिथेच हा वादाचा विषय मार्गी लागेल

१०. बाबासाहेबांनी ज्या ग्रंथाची प्रशंशा केलेली आहे त्या मिलिंद प्रश्न ग्रंथात भन्ते नागसेनने राजा मिलिंद याला सम्यक समाधीचे २८ फायदे सांगीतलेले आहेत. ( मिलिंद प्रश्न. पृ. क्र. १७३ )

११. Without knowledge there is no meditation,without meditation there is no knowledge: he who has knowledge and meditation is near into Nibbana.

– Buddha & His Dhamma page no.426 column 16

आज सर्वच धर्म आणि संप्रदायाच्या लोकांना विपश्यना मार्ग आकर्षित करत आहे. असे घडत आहे कारण, मन कुठल्याही धर्म कींवा संप्रदायाशी निगडीत नाही. विपश्यना मनाला समजून घेऊन त्याचा जीवनात कसा वापर करावा हे सांगते, कुठल्याही धर्माचे कींवा संप्रदायाचे लेबल न लावता कुणीही विपश्यना करू शकते. अश्या परिस्थिती मध्ये जरी आकलन झाली नाही तरी हरकत नाही, परंतु त्याचा विरोध करुण धम्मद्रोह करून धम्म प्रसारात कमीत कमी अडथळा तरी आणु नए हीच विनंती. कारण हा असाच धम्म द्रोह करत बसाल तर भारत बौद्धमय करणे तर दुरच, आपण आपल्या पुर्वाश्रमीच्या महार समाजालाही बौद्ध बनवु शकणार नाही. विचार करा व शिलावर आरूढ होऊन धम्म धारण /अनुसरण करा…

?✒ अविनाश पवार
? बुद्ध धम्म अनुसरण संघ ®?

Prashik A : यांवर मी आपणांस विस्तृतपणे लिखाण करून लवकरच भविष्यात उत्तर देणार आहे सर..

Avinash P : नक्कीच.. वाट पाहीन, पण कृपया तोपर्यंत विपस्सना विरोधी लिखान कींवा व्यक्तव्य करुण धम्म प्रसारात अडथळा आणु नए ही कळकळीची विनंती.

Prashik A :  टीका केल्यावरच योग्य काय ते सांगण्याचे कर्तव्य उराशी येते..तेव्हा अयोग्य काय हे सांगणे क्रमप्राप्तच असते तेव्हाच योग्य स्वीकारण्यास माणूस धजावतो…बाबासाहेबांनी ब्राह्मण्यग्रस्त हिंदू बहुजनांना, हिंदू धर्म कसा वाईट आहे हेच सांगण्याचे काम केले सर्वप्रथम…हे आपण विसरता कामा नये.

Anil V :  प्रशिक् बंधु बुद्ध आणि धम्म ग्रंथाच्या ज्या प्रकरणात हा उल्लेख आहे त्या प्रकरणाच्या मथळ्यावरून तरी आपणास अर्थबोध होईल अशी अपेक्षा करतो.
विपश्यना विरोधी लोक  स सतिपत्ठ्हान सूत  हा भ बुद्धा चा उपदेश तर समजून घेत नाही वरून धम्म उपदेशाचे विडम्ब्न करतात हा धम्म द्रोह प्रशिक सारख्याने तरी करू नये.

Prashik A : धम्म प्रसारात अडथळा आणण्याचं काम मी कदापिही करणार नाही सर आणि चुकीचा धम्मोपदेश पसरू पण देणार नाही हे हि तितकेच खरे..मला बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्या बुद्धिस्ट बायबल वर अतिशय निष्ठा आहेत. जय भीम??

Prashik A : सर त्या प्रकरणाचे शीर्षक काय सुचविते?? आपण स्पष्ट करावे..??? What others have understood him to have taught. असे त्या प्रकरणाचे शीर्षक आहे.

Anil V :  गोइंका गुरुजीनी बौद्ध धम्म जाहीर करुन घेतला नही म्हणून प्रशिक का विचारतात मला कळत नही.नसेल घेतला.या देशात अनेक लोक आहेत ज्यांनी बौद्ध धम्म घेतला नही.त्या मुळे काय बिघडलं ??

विपश्यना हा बुद्धा चा उपदेश आहे की नही या प्रश्नाचे उत्तर प्रशिक् ने आधी द्यावे नंतरच या विषयी पोस्ट टाकावी. धम्म म्हणजे काय हे एक प्रकरण जरी आपण समजून घेतले असती तरी विपश्यना द्वेष केला नसता.माणसाचा स्वभावे द्वेषी आसनी बुद्धिस्ट असणे नव्हे

Prashik A : हिंदू म्हणून जन्मास आलेल्या हिंदू बहुजनांना या देशात हिंदू म्हणून मरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे सर..तेव्हा मला त्या बाबीशी काहीही घेणेदेणे नाही..पण जेव्हा आचरणाचा शहाणपणा सांगितला जातो तेव्हा ब्राह्मण्यग्रस्त हिंदूंनी आम्हा धर्मांतरित बौद्धांना आचरणाचा शहाणपणा सांगू नये इतकंच आमचं म्हणणं आहे..?

Anil V : गोइंका गुरुजीचे कोणत्या साहित्याला आपण ब्र्हाम्ह्ण्यग्रस्त म्हणता ?कोणते पुस्तक वाचले.?
गोइंका गुरुजी नी अनेकदा  वर्णव्यवस्थेवर व पुरोहितगिरीवर जहीरी टीका केली. प्रशिक् गोइंकाचे अपन साहित्य न वाचता द्वेष करीत आहात . मी आपल्या विषयी भ्रमनिराश होत आहे मला वाटले आपण एक अभ्यासू व्यक्ती आहात.

Avinash P : प्रशिक जी तुम्हाला कागदोपत्री हिंदुंचे धर्मांतर करायचे आहे का त्यांना आचारणातुन बौद्ध बनवायचे आहे ?

Anil V : अविनाश छान लेख पण तो समजून घायला अक्कल पहिजे.खडकावर ऊस पिकतो काय ?

Prashik A : सर बाबासाहेब तर म्हणतात की मी माझ्या पक्षाचे झाड खडकावर लावले आहे…..मग जर खडकावर झाडच ( उदा.ऊस) लागणार नसेल तर बाबासाहेबांनी चुकीचे विधान केले असे समजायचे काय आपण ??

Sunil K : वैद्य सर विपस्सनेसंदर्भात वाद- विवाद करू इच्छिणारांना वादविवाद करून या विषयांबाबतच्या शंका कुशंका दूर करणे यात स्वारस्य नाही.त्यांना केवळ वादासाठी वाद करून आपलेच म्हणणे कसे योग्य आहे हे लादण्यासाठी वाद करायचा आहे. यामुळे त्यांच्याशी या विषयावर वाद न केलेलाच बरा असे माझे मत आहे.

Prashik A :  कागदोपत्री ला महत्व नाहीये का सर??

Avinash P : अजीबात नाही. भारत बौद्धमय करताना कागदोपत्रीला किम्मत देणे गरजेचे वाटत नाही. हेतु महत्वाचा आहे.  प्रशिक जी मला एक सांगा की बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचुन कल्याण होईल का ? धम्म अनुसरुण ?

Priyanka G : सत्य जाणुन न घेता केवळ वाद घालणे हा उद्देश्य असेल तर अशा प्रकारच्या व्यक्तींशी चर्चा करणे व्यर्थ आहे.

Avinash P : प्रशिक जी !
झोपेतून लवकर जागे व्हावे. तुम्ही आमचे धम्म बंधू आहे, तुमच्या फायद्यासाठीच बोलत आहोत.

पंचशील, अष्टांग महामार्ग, १० पारमिता व बुद्धांचे सारे उपदेश काय अंधश्रद्धेने स्वीकारता काय ?

शरीरातील ९५% घडणाऱ्या क्रियावर आपले नियंत्रण नसते. digest system,  रक्त प्रवाह, श्वास इत्यादी. मनाचे तर वीचारुच नका. धम्म हा मनाशी निगडीत विषय असताना अशा अवस्थेमध्ये फक्त म्हणून कींवा बोलून धम्माचे अनुसरण होते का ?
सर्व रोग- मानसीक समस्या अगोदर मनात जन्म घेतात. जोपर्यंत मानसीक पॅटर्न त्याअनुरूप बनत नाही, तोपर्यंत तो शरीरावर प्रकट होत नाही. असाध्य मानसीक व शारीरिक रोगाची मुळे आपल्या Sub-concious mind मध्ये असतात. या मुळांना उखडून हे रोग बरे केले जाऊ शकतात. मनुष्य शरीर सिक्रेशन औषध बनवण्याची फार मोठी Factory असते. आपल्या शरीराला वाचवण्यासाठी बरीच औषधे आपलेच शरीर स्वत:च तयार करत असते. या सर्व औषधांची निर्मिती मनुष्याच्या मानसीकतेवर अवलंबुन असते. नकारात्मक विचार व नकारात्मक भावनांवर आपले सिक्रेशन प्रभावित असतात. जगातील सर्वात slow poison आपल्या शरीरात तयार होते. आपले स्थुल शरीर अनगणित अणु रेणुंचा एक समूह आहे. स्थुल देहाचे अस्तित्व याच सूक्ष्म कणांमुळे आहे. धम्मा नुसार मनात उत्पन्न होणारी चेतना कर्म करवते, म्हणजे चेतनेलाच कर्म कींवा कम्म म्हणतात. जर मनुष्याचे मनच स्थिर नसेल तर कुशल कर्म म्हणजे धम्माचे अनुसरण करण्याची चेतना कुठून निर्माण होईल ही बेसिक गोष्ट कधी ध्यानात येणार तुमच्या ?

Sunil K: वादविवाद हे व्हायलाच पाहिजेत. पण एकमेकांवर कुरघोडी केल्याचे, किंवा समोरच्याला कसे झापले याचे, समाधान मिळवणे एवढाच मर्यदित हेतू ठेवून विधायक चर्चा होत नाही.
विधायक वादांत दोघानांही काही समाईक आस्था व समाईक धारणा असतात. मतभेद आणि विरोधही असतात. जे समाईक असते त्याच्या आधारे जे भिन्न वा विरोधी असते ते सोडविण्याचा प्रयत्न शक्य असतो. जरी सुटले नाहीत तरी अशा प्रयत्नामुळे आपापल्या भूमिकांना जास्त प्रगल्भता येत असते. माझं ते खरं याकडून खरं ते माझं याकडे आपण आलो पाहिजे.असे होत नसेल तर वाद करण्यात काहीही हशील नाही

Shubhrasagar : माझा विपस्सनेला विरोध नाही परंतु ग्रूप वरील जाणकार मंडळीनी विपस्सना आणि डॉ बाबासाहेबांना अभिप्रेत social Buddhism याचा संबंध स्पष्ट करून सांगितले तर बरे होईल. धन्यवाद. आपला धम्मबांधव शुभ्रसागर.

Sunil K : बाबासाहेबांचे एकूणच तत्वज्ञान शाश्वत राष्ट्रनिर्मितीचे तत्वज्ञान आहे. Social Buddhism ला शाश्वत राष्ट्रनिर्मितीच्या context मध्ये पाहिले पाहिजे. कोणत्यातरी मार्गाने राष्ट्राच्या सामाजिक, राजकिय व आर्थिक संरचनेत परिवर्तन घडवुन आणल्यानंतर  हे परिवर्तन चिरकाल कसे टिकेल व विकसित होत जाईल याची व्यवस्था करणे आवश्यक असते. परिवर्तन टिकवून धरण्यासाठी परिवर्तनाचा आधार असलेली मूल्यव्यवस्था व्यक्तीच्या मानसिकतेचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. यालाच अनुसरून रशियाच्या क्रांतीच्या संदर्भात बाबासाहेब विचारतात, रशियन राज्यक्रांती पेलून धरणारे बल काढून टाकल्यानंतरही ही क्रांती टिकवून धरणारा माणूस तयार करण्याची काय व्यवस्था रशियन राज्यकर्त्यांनी केली आहे ? ती जर केली नसेल तर बल काढुन घेतल्याबरोबर ही क्रांती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल. त्यांचे भाकित तंतोतंत खरे ठरले. विपस्सनेचा social Buddhism शी संबंध बाबासाहेबांच्या रशियन राज्यक्रांतीसंबंधातील भाकिताच्या पार्श्वभूमीवर तपासला पाहिजे. लोकशाही तीच्या अंगभूत वैशिष्टयासह टिकून राहण्यासाठी व विकसित होण्यासाठी आवश्यक असलेला माणूस घडवायचा असेल तर त्या माणसाला अंतर्मुखी बनविले पाहिजे. माणूस बनण्याची ही प्रक्रिया स्वत:मधील गुणदोषाचे निरंतर अवलोकन करून दोष टाकून देणे व विकाररहित बनत जाणे यातुनच पूर्ण होऊ शकते. याला तुम्ही विपस्सना किंवा अन्य कोणतेही नाव देऊ शकता.विकाररहित किमान दोष असलेला माणूस घडला तर दोषरहित समाज घडेल व दोषरहित समाज विवेकी,बलशाली,विकसित असे राष्ट्र निर्माण करेल अशी ही प्रक्रिया आहे. किमान दोषयुक्त व्यक्तीनिर्माण त्यातुंन दोषरहित समाजनिर्माण त्यातुन विकसित असे शाश्वत राष्ट्रनिर्माण करणे अशी social Buddhism ची कन्सेप्ट मांडता येईल.

Shubhrasagar : १०० टक्के सहमत आहे सुनीलजी, लोकशाही तिच्या अंगभूत वैशिष्ट्यसहित टिकून राहण्यासाठी व विकसित होण्यासाठी आवश्यक असा मूल्यवान माणूस घडायला हवा. मग प्रश्न असा पडतो की मूल्यवान माणूस घडण्याची ध्यान किंवा १० दिवसांचा विपस्सना कोर्स ही एकमेव प्रक्रिया असू शकते काय?
जगामधे आणि खासकरून आंबेडकरी चळवळीमधे अनेक मूल्यवान लोक निर्माण झालेले आहेत परंतु हे लोक (आजच्या एक प्रकारचा brand बनवलेल्या) विपस्सनेशिवाय मूल्यवान झालेले आहेत हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही.
प्रश्न असा आहे की, मूल्यवान लोक बनविण्याची वेगवेगळी प्रक्रिया किंवा वेगवेगळे मार्ग चोखंदळत असतानाच सामाजिक उद्दिष्टांसाठी(सोशल बुद्धिजम) साठी आम्ही कार्यरत कसे आणि केंव्हा होणार आहे?

Anil V : प्रशिक , डॉ बाबासाहेबा नी आत्मसन्मानाची चळवळ केली.मुक्तीकोण पंथे या भाषणात धर्मांतराचे मूळ आहे.हे भाषण कुणासाठी होते ? सभेत कोण लोक होते ? याचा विचार करा म्हणजे घोषित धर्मातर आम्हाला का गरजेचे होते याचे उत्तर मिळेल. बुद्धापासुन 500 वर्ष बौद्ध म्हणून स्द्न्या नव्हती. लोक फक्त आचरणच करीत  असत. नंतर बौद्ध म्हणून सम्बौध्ने सुरू झाले. self respect च्या साठी अस्पृश्य लोकाना  हिंदू धर्मातून काढून बौद्ध धम्म सोबत नाव किंवा आपल्या शब्दात  Leble देने चळवळ होती.ही गरज अस्प्रुशाची होती. ऊच्यवर्णीयाची नाही ते self respect movement मधे नव्हते त्यांना गरज नव्हती.

Satish G : आदरणीय प्रशिक सर,आता आपल्या शंकाचे निरसन का करUन घेत नाही आहात ? जेंव्हा सर्व आपला अमूल्य वेळ तुमच्या शंकाच्या निर्सनासाठी देतात तेंव्हा तुम्ही चर्चेतून गायब होता,याला काय म्हणावे ? केवळ राजकीय प्रसिद्दीसाठी तर आपण विपश्यनेवर टीका करीत नसावेत ?जर राजकीय प्रसिद्दीसाठी करत नसाल तर मग आहे त्या शंकाचे निरसन का करून घेत नाही ?

Anil V : प्रशिक आनंद हे अभ्यासू युवा आहेत.त्यांनी विपश्यना बाबत  चुकीचा अर्थबोध करुन घेतला आहे परंतु मला विश्वास आहे की त्यांना जेव्हा विपश्यना हा बुद्धा चा वैद्न्यानीक उपदेश आहे हे एक ना एक दीव लक्षात येईल.

Prashik A : जय भीम सर??
काल रात्री मी तांत्रिक कारणास्तव आपल्या चर्चेत अधिक सहभाग घेऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व आहे. विपश्यना या विषयावर मी भविष्यात लेखन करेनच..चिकित्सक वृत्ती जोपासून संशोधन करणे हे बुद्धाचेच तत्वज्ञान आहे. तेव्हा त्या मार्गाचा प्रत्येकाने अवलंब केला तर जीवन दुखमुक्त होण्यास मदतच होईल. तूर्तास मी या विषयावर माझे सविस्तर मत मांडल्याशिवाय अधिक चर्चा करणे मला संयुक्तिक वाटत नाही. पण यांवर आपण भविष्यात नक्कीच सम्यक चर्चा करू या आशवादासहित..
जय भीम???

Atul W : Can any body vipassi told me What that vipassana is an attack on Brahmanism?
Taking consideration following Dr.Ambedkar quote . India’s ancient history is nothing but it is a cultural war between Buddhism and Brahmanism.

Avinash P : कुशल कर्मासाठी मनात चेतना निर्माण कुठून करणार ?

Prashik A : अविनाश सर, मनात चेतना निर्माण करण्यासाठी सम्यक दृष्टी चा विकास साधणे हे पुरेसे नाहीये का??

Satish G : आदरणीय प्रशिक आनंद सर,जयभीम !?????? आपल्या ह्या पोस्टला आपण उपलब्द नसल्याने उत्तर देता आले नाही, याबद्दल क्षमस्व आहे.

मी आपणास हे सांगू इच्छितो की भगवान बुद्धांनी ज्यांना स्वच्छेने धम्म प्रवेश करावयाचा आहे ,गृहहीन जीवन जगण्याची मनाची तयारी आहे,अश्यांना भिक्कु अथवा भिककुण्णीमगणून धम्म दीक्षा दिली.भिक्कु अथवा भिकाकूंनी होण्यासाठी ‘उपसंपदा’ नावाचा संस्कार विधी केला जात असे.यावरून बुद्ध काळात धर्मांतर भिक्कु आणि भिककुणीचे होत असे परंतु ज्यांना भिक्कु अथवा भिक्कुनि व्हावयाचे नव्हते अश्या लोकांना बुद्धांनी उपासक,उपसिका  बनविले.उपासक अथवा उपसिका होण्यासाठी कोणताही धर्मातर विधी अथवा संस्कार विधी करावा लागत नसे.भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकून ज्यांनी धम्म आचरण करण्याची मानसिकता दाखविली अश्यांना बुद्धांनी उपासक अथवा उपसिका बनविले.गृहस्ती जीवन जगणाऱ्या तसेच सामान्य लोकांना मुक्तमनाने आणि स्वच्छेने धम्मप्रवेश करता येत असे.
सांगण्याचे तात्पर्या हेच कि लेबल लावूनही धम्म आचरण न करणे खूप घातक आहे.केवळ लेबल लावल्याने कुणीही बौद्ध होणार नाही तर बुद्ध धम्माचे आचरण केल्याने आपण बौद्ध होणार आहोत.बाबासाहेबांना केवळ लेबल असणारे आणि आचारांशून्य असणारे बौद्ध नको होते पण आता केवळ लेबल लावून धम्मआचरण शून्य असणारे बौद्ध निर्माण होत असतील तर ह्यापेक्षा दुर्दैवी गोस्ट कोणती ?

Avinash P : प्रशिक सर तुमच्या शरीरच्या कीती गोष्टी तुमच्या ताब्यात असतात ? मनाचा तर विषय खुप दूर राहीला..

Prashik A : जय भीम सर?

बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणातून बुद्धाने दुःख तीन प्रकारचे आहे हे स्पष्ट केलेले आहे..

1. अध्यात्मिक (वैयक्तिक)
2. आधिभौतिक (सामुदायिक)
3. आदिदैवीक (नैसर्गिक)

या दुःखांपैकी बुद्धाने प्रथम दोन प्रकारच्या दुःखातुन मुक्ती करण्याचाच मार्ग म्हणजे धम्म सांगितला आहे..

1.अध्यात्मिक दुःखे नाहीशी करण्यासाठी पंचशील हे साधन सांगितले आहे.

2. आधिभौतिक दुःख नाहीसे करण्यासाठी श्रेष्ठ अशा अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे.

यापैकी सम्यक दृष्टीला महत्वाचे स्थान आहे. आपण जे काही करतो त्यामुळे स्वतःचाच लाभ होतो की काय हे पाहण्याऐवजी माझे हित साधत असतांना दुसऱ्याची हानी किंवा कोणाला अपाय होतो की काय हे पाहिले तर जगातील आधिभौतिक दुःखे नाहीशी होतील. (संदर्भ Vol 18/3)

तेव्हा वरील बाबासाहेबांच्या विधानावरून जगातील दुःखे नाहीशी करण्यासाठी अष्टांगिक मार्ग हाच एकमेव मार्ग होय आणि या दुःखांकडे, दुःखाच्या अस्तित्वाकडे पाहण्यासाठी जी दृष्टी हवी असते ती सम्यक दृष्टी होय. यात बाबासाहेबांनी कुठेही विपश्यनेद्वारे या दुःखांकडे पाहण्याचा सल्ला दिलेला नाही. सम्यक दृष्टी विकास पावणे म्हणजेच दुःखाच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला सुरुवात होणे होय आणि दुखमुक्ती कडे वाटचाल करण्याची अंत:प्रेरणा (insight, अंतर्ज्ञान, अंतरंगाचे यथार्थ ज्ञान) निर्माण होणे होय. ( For there is in man a thing called will. When the appropriate motives arise the will can be awakened and set in motion.—>>संदर्भ-TBHD, Vol 11, Page no. 124) यात कुठेही विपश्यनेचा मुद्दा विचारात घेण्याचे निमित्तही निर्माण होत नाही.
या भाषणाची सुरुवात करतांनाच बाबासाहेब म्हणतात, ” आज मी तुम्हाला भगवंताच्या धर्माचे सार थोडक्यात सांगणार आहे.” आणि ते वरील दुःख आणि दुखमुक्तीच्या मार्गाविषयी विधाने करतात. या संबंध भाषणात कुठेही विपश्यनेचा साधा उच्चारही ते करीत नाहीत हे विशेष ! तेव्हा जरी जगातील बौद्ध माणसे त्यांच्या परीने  दुःखांकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे विपश्यना होय या अर्थाने जरी म्हणत असतील तरीही बाबासाहेबांनी मात्र दुःखांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सम्यक दृष्टी नेच विकास पावतो.. हेच म्हटले आहे..विपश्यना नव्हे…एवढेच मला यातून आपणांस नम्रपणे सांगावेसे वाटते.
मी खरे तर या मुद्द्यावर अधिक मत मांडणार नाही असे म्हटले होते पण आपल्या मुद्द्यावर प्रतिक्रिया द्यावी अशी मनातून तीव्र इच्छा झाली आणि ती मला गरजेची वाटली म्हणून हे दोन शब्द..
जय भीम?

Shubhrasagar : नाही वैद्य सर, माझ्या प्रश्नाचे उत्तर सतिश यांच्या पोस्ट मधे ही नाही.

सतिश लिहितात भ. बुद्धाचे सर्वच उपदेश व्यक्तीपासून सुरु होतात याचा अर्थ त्यानी समाज व तीत निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवर काहीच भाष्य केले नाही काय?

व्यक्ती आणि समाज हे दोन वेगवेगळे घटक आहेत. वेगवेगळे या अर्थाने कारण व्यक्ती हा एक असतो आणि समाज म्हणजे वेगवेगळ्या विचारांच्या, वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या(ग्रामीण, शहरी), वेगवेगळ्या स्तराच्या (शिक्षण, नोकरी, धंदा), वेगवेगळ्या सांस्कृतिक पद्धतीच्या, मानसिक उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असलेल्या अनेक व्यक्ती एकत्र येउन समाज निर्माण होत असतो. आणि या समाजाला सामूहिक रित्या दिशा देनारी व्यवस्था निर्माण होत असते. ही व्यवस्था व तीत निर्माण झालेल्या वेगवेगळ्या सामूहिक संस्था हे देखील दुक्ख निर्माण करत असतात. हे दुक्ख डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या तीन प्रकारच्या दुक्खा पैकी दुसऱ्या क्रमांकाच्या दुक्खामधे मोडते. या दुक्खावर धम्म काय भाष्य करतो? किंवा हे दुक्ख दुर करण्यासाठी कोणते उपाय सुचवितो याला बुद्धाचे सामाजिक तत्वज्ञान म्हणतात.

या तत्त्वज्ञानावर जगातील अस्तित्वात  असलेला कोणताही धम्म संप्रदाय किंवा सत्यनारायण गोएंकाजी भाष्य करत नाहीत. किंवा त्यांनी या प्रकारच्या दुक्खाना तेवढे प्रगल्भ पणे पाहिलेच नाही जेवढे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले आहे आणि त्यावर आधुनिक काळाला अनुसरून उपाय/मार्गदेखील सांगितला आहे.

कालच स्पष्ट केल्याप्रमाणे मी काही विपस्सनेच्या विरोधात नाही. कारण व्यक्ती विकासाच्या टप्प्यातील ती अनेक साधनेपैकी अस्तित्वात असलेली एक साधना आहे.त्याचा लाभ ज्याना शक्य आहे त्यानी जरूर घ्यावा. परंतु सामाजिक दुक्ख व त्याचे सद्य स्वरुप लक्षात घेता त्यावर भाष्य करण्याची व  उपाय सुचविण्याची त्या साधनेची व विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंकाजी यांच्या देखील मर्यादा सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट आहेत.
Prashik A : For there is in man a thing called will. When the appropriate motives arise the will can be awakened and set in motion.—>>(संदर्भ-TBHD, Vol 11, Page no. 124)

?? हे विधान सम्यक दृष्टीच्या संदर्भातील आहे..कृपया हे वाचकांनी उत्तमरीतीने आकलन करून घेणे गरजेचे आहे. यावरच अष्टांगिक मार्गाचे आकलन अवलंबून आहे कारण सम्यक दृष्टीचा अभाव असेल तर मग अष्टांगिक मार्ग आकलन होणे शक्य नाही.

अविनाश सर, चेतना निर्माण करणे म्हणजे काय?? कृपया विशद करावे.

अविनाश सर, बाबासाहेबांनी बुद्धाच्या सम्यक दृष्टी विषयी केलेल्या वरील विधानातून मनात चेतना निर्माण करणे आपणांस शक्य आहे असे वाटते की नाही?? यांवर आपण आपले मत मांडावे..

Avinash P : Will म्हणजे इच्छाशक्ती, आणि कर्म कारण्यासाठी ती मनुष्याला ठोस कारणाशिवाय उत्पन्न होत नाही.  आता इच्छाशक्ती कशी उत्पन्न करणार हे सांगा ?

धम्म हा वैयक्तिक कल्याणातुन सामाजीक कल्याण करायला सांगतो. तुमचे स्वत:चे पोट भरलेले नसताना तुम्ही ४ ईतर लोक कसे पोसणार ?

Prashik A :  कर्म करण्यासाठी इच्छाशक्ती कशी उत्पन्न होणार याचे उत्तर त्याच उताऱ्यात खालील वाक्यात बाबासाहेबांनी बुद्धाला अभिप्रेत उत्तर सांगितले आहे ते असे..
When the appropriate motives arise the will can be awakened and set in motion.—>>(संदर्भ-TBHD, Vol 11, Page no. 124)

Anil V : विपश्यना हा गोइंका गुरुजी चा शोध नाही भ बुद्धा चा शोध आहे

Avinash P : अविनाश सर, ह्या विषयावरही चर्चा करूच आपण..आधी चेतना निर्माण करण्याचा विषय सोडवायचा प्रयत्न करू या..??. कर्म करण्यासाठी इच्छाशक्ती जागृत करू शकता हाच अर्थ होतो.

मुळ प्रश्न हाच शिल्लक राहतो की इच्छाशक्ती ( चेतना ) निर्माण कशी करणार ?
आणि सर्वात महत्वाचे कुशल कर्म  करण्यासाठी तुमचा मानसीक पैटर्न त्याअनुरूप असायला हवा, तरच तश्या प्रकारची चेतना निर्माण होऊ शकते. विपस्सना हेच तर कार्य करते. हेच तर आम्ही सांगायचा प्रयत्न करत आहोत

Prashik A : बुद्धाचा शोध हा दुखमुक्ती च्या अष्टांगिक मार्गाचा (पंचशील, पारमिता सकट) शोध होय…या अष्टांगिक मार्गाचे विवेचन करतांना बाबासाहेबांनी पालीतील शब्द जसेच्या तसे वापरले आहेत (उदा._Samma Ditti, Samma Vacha, Samma Kamanto etc.) परंतु एकूणच पुस्तकात विपश्यना हा शब्द मात्र बुद्धाच्या शिकवणुकीला इतरांनी कश्याप्रकारे आत्मसात केले (बुद्धाने शिकवणूक दिली एक आणि काहींनी त्याला भलत्याच प्रकारे आत्मसात केले अशा अर्थाने) यांवर भाष्य करतांना विपश्यना हा शब्द जसाच्या तसा दोनदा वापरला..पण दुखमुक्ती च्या मार्गावर विधाने करतांना विपश्यना( Vippassana हा पाली शब्द ) हा शब्द अजिबात वापरलेला नाहीये..याला मग नवलच म्हणावे लागेल सर, नाही का??

ज्याला आपण मानसिक पॅटर्न म्हणत आहात त्यासाठीच बाबासाहेबांनी बुद्धाने प्रतिपादित केलेली सम्यक समाधी सांगितली आहे ज्यात.. समाधी आणि सम्यक समाधी यांत जमीन-आस्मान चा फरक सांगितलेला आहे..

अविनाश सर, Meditation आणि Right Meditation यांत जमीन-आस्मानचा फरक आहे…बुद्धाने केलेले Right Meditation आहे..ज्याला बाबासाहेबांनी बऱ्याचदा Right Contemplation ( सम्यक समाधी) असेही लिहिलेले आहे..येथे बाबासाहेबांनी लिहिलेला Right म्हणजेच सम्यक हा शब्द जोवर समजून घेणार नाही तोवर नुसतं meditation आणि contemplation वर चर्चा करण्यात काहीही साध्य होणार नाही.

हा मानसिक पॅटर्न change करण्यासाठीच बाबासाहेबांनी बुद्धाची सम्यक समाधी ( Right Contemplation) विशद करतांना permanent turn to mind देण्यासाठी सम्यक समाधी सांगितली आहे.

Avinash P :  अहो प्रशिक जी, बुद्धांनी सम्यक समाधीच सांगितलेली आहे. जुन्या ध्यान पद्धतीतुन काही मिळाले नाही त्यांना..

Prashik A : पण ही सम्यक समाधी म्हणजे मनाला योग्य गोष्टी करण्याचे वळण (habit-सवय) लावणे होय. (उदा. कोर्टात अर्जनविस जेव्हा type writer वर अर्ज type करीत असतात तेव्हा ते आपल्याशी जरी बोलत असलेत तरी त्यांची बोटे typewriter वर योग्य व अचूक रीतीनेच चालतात..कारण त्यांच्या मनाला तसे वळण लागले असलेले असते) अशी अनेक उदाहरणे देता येतील..असेच कुशल कर्म करण्याची मनाला सवय लावणे हे त्या सम्यक समाधीत अभिप्रेत आहे की आम्ही कधीही, कुठेही असलो तरी कुशलच कर्म आमच्या हातून घडण्याची आमच्या मनाला सवय लागावी.

Avinash P : दोघेही तेच सांगत आहोत. पण तुम्ही अंधश्रद्धेने स्विकारुन फक्त उपदेशांबद्दल बोलत आहे आणि आम्ही वैज्ञानीक दृष्टीकोणाने Theory बरोबर Practical बद्दलही बोलत आहोत..

39. “There are, ye Parivrajakas, five fetters or hindrances which come in the way of a person trying to achieve Samma Ditti, Samma Sankappo, Samma Vacca, Samma Kamanto, Samma Ajeevo, Samma Vyayamo and Samma Satti.

40. “These five hindrances are covetousness, ill-will, sloth and torpor, doubt, and indecision. It is, therefore, necessary to overcome these hindrances, which are really fetters, and the means to overcome them is through Samadhi. But know ye, Parivrajakas, Samma Samadhi is not the same as Samadhi. It is quite different.

41. “Samadhi is mere concentration. No doubt it leads to Dhyanic states which are self-induced, holding the five hindrances in suspense.

42. “But these Dhyana states are temporary. Consequently the suspension of the hindrances is also temporary. What is necessary is a permanent turn to the mind. Such a permanent turn can be achieved only by Samma Samadhi.

43. “Mere Samadhi is negative, inasmuch as it leads to temporary suspension of the hindrances. In it there is no training to the mind. Samma Samadhi is positive. It trains the mind to concentrate and to think of some Kusala Kamma (Good Deeds and Thoughts) during concentration, and thereby eliminate the tendency of the mind to be drawn towards Akusala Kamma (Bad Deeds and Bad Thoughts) arising from the hindrances.

44.  “Samma  Samadhi  gives  a  habit  to  the  mind  to  think  of  good,  and  always  to  think  of good. Samma  Samadhi gives  the  mind the  necessary  motive  power  to do good.”

Prashik A : मी हे बऱ्याचदा वाचून समजून घेतले आहे..आपण परत हा उतारा टाकल्याबद्दल धन्यवाद..
यांत training of mind to concentrate and to think of Kusala Kamma. असे अगदीच स्पष्ट सांगितले आहे.

Prashik A : वरील उताऱ्यात बाबासाहेबांनी काही पाली शब्दांचा (Samma Samadhi, Kusala Kamma, Akusala Kamma इत्यादी) उपयोग केलेला दिसतो पण विपश्यना(Vippassana) या शब्दाचा अजिबात उच्चार केला नाही हे नवलच नव्हे काय सर??

By eliminating the tendency of the mind to be drawn towards Akusala Kamma arising from the hindrances.
??यातून मनाला (Mind) train करण्याचे सांगितले आहे सर.

Atul W : Sattipattan sutta ha wupadesh bhikshun sathi asanatana to sar sakat dhobalmanane gruhastnachya mathi martana tumachu pradnya kuthe jate.Ani ekach ref sati tumhu double stanndard vapartana mazya pradnya war tumhu prashna chinha lawata hi shikari ki bhikari wrutti?

Satish G : सत्तीपाठान उपदेश केवल भिककुणासाठीच होता याचा ठोस संदर्भ आपणाकडे आहे काय ???

अविनाश पवार: बुद्धांनी संघाची स्थापना धम्म प्रसारासाठी केली होती. सगळीकड़े ते जाणे शक्य नव्हते. ते भिक्खूंना ट्रेन करुण धम्म प्रसारासाठी पाठवत ही साधी गोष्ट माहीती नाही का आपल्याला ?

Prashik aanand: TBHD या ग्रंथात आपण जे सत्तीपतथान सुत्त म्हणत आहात तो तर चक्क भिक्खुंनाच केलेला उपदेश आहे..यात कुठेही चूक नाही..

अतुल वाघमारे : Ho dhammat bhiskhu ani gruhast yacha acharsanhinta saman ahet ka ?he tya ? Che uttar ahe

Prashik aanand: अतुल सर आपले म्हणणे अगदीच बरोबर आहे.

Prashik aanand: ” Know the truth as truth and untruth as untruth.”

—-The Buddha

अविनाश पवार: पुन्हा तेच, अकुशल कर्माकडे झुकणारी मनाची टेंडेसी कशी थांबवणार ?

अविनाश पवार: हा झाला बुद्धांचा उपदेश. सत्य अनुभूतीवर कसे शोधणार ?

Prashik aanand: training of mind to concentrate and to think of Kusala Kamma. असे अगदीच स्पष्ट सांगितले आहे हो सर…

अतुल वाघमारे : Vipassana shibirat trainnig karun tyanabtar prashikshanarthini garbhadharana kelich kashi ?

अविनाश पवार: सैद्धांतिक आणि प्रत्यक्षिक वेगळेच ठरते,आदरणीय प्रशिक सर. बुद्धाचा उपदेश केवळ सैद्धांतिक स्तरावर समजून घेतल्याने दुखामुक्ती होणार नाही त्यासाठी प्रत्यशिक स्तरावर जाणून घ्यावे लागेल.हे विपश्यनेमुळेच होऊ शकतE हे निर्विवाद आहे.

Prashik aanand: बाबासाहेबांनी संपूर्ण दुखमुक्ती च्या (Eightfold path) प्रकरणात पाली भाषेतील विपश्यना हा शब्दच वापरू नये याला आपण काय समजावे सर ? बाबासाहेबांनी विपश्यनेचे प्रात्यक्षिक करून दुखमुक्त व्हा असे कुठे म्हटले आहे ?

अविनाश पवार: Essence Of Buddhism नावाचे P lakshmi narasu यांच्या ग्रंथाच्या प्रस्थावनेत त्यांनी स्पष्ठ सांगितले आहे की हा ग्रंथ जे वाचतील त्यांचे कसलेही नुकसान होणार नाही. त्या ग्रंथात तर सर्व विपस्सनेबद्दलच सांगितलेले आहे.

मग बाबासाहेबांचे खरे मानावे ना ?

Prashik aanand: मग असे असले तरीही आपल्याला बुद्धिस्ट बायबल TBHD देण्याची गरज बाबासाहेबांना का वाटावी??

अतुल वाघमारे : Buddhachech chukale tyani ekahi vipassanachary nirman kasa kela nahi.U ba khin madhye awatari howun te kam purn kele ase mhanawe ka ? : Vipassanene purn bouddha honyachya margawar asalelya kiti sadhakani reservation sodale?

Anil Vaidya : सम्यक समाधी चा मार्ग सत्तिपत्ठान सुतात आहे.मनाला योग्य वळण लावण्या साठीचे अनेक उपदेश बुद्धाने केले ते ध्याना द्वारेच  उपाय आहेत त्याला शीलाची जोड सांगीतली आहे.

अविनाश पवार: आदरणीय प्रशिक सर,आपणास विपसनेला विरोध करायचा असेल तर खुशाल करा आमचे काहीही हरकत नाही पण किमन एखादे विपश्यना शिबिर तरी करावे आणि प्रत्यक्ष अनुभव घ्यावा अनेक व्यक्ती विपश्यना न करताच विपश्यनेला विरोध करतात.

मी आपणास असे खाट्रिशिर सांगतो की आपणास त्यामुळे काहीही नुकसान होणार नाही उलट रिपब्लिकन पुनर्बांधणीची चळवळ गती घेईल

अविनाश पवार: बुद्धाचा उपदेश भिक्कु आणि उपासकाला देखील लागू आहे.

अनिल वैद्य: ज्याला  सतिपत्ठान सूत  कळत नाही त्याला विपश्यना कळू शकत नाही.काहीतरीच नाहक  पोस्ट टाकू नये.

अविनाश पवार: झोपेचे सोंग घेतले आहे आपण प्रशिक जी..

कुशल कर्माबद्दल मन केंद्रीत कसे करायचे ? मनावर नियंत्रण असते असे म्हणायचे आहे का तुम्हाला ? तसे असेल तर धम्माची गरज काय आहे मग ? फक्त कुशल कर्म करण्यावर मन केंद्रीत करायचे, म्हणजे झाले.

सर्व contacts miss करत आहात. मनावरील जुन्या संस्कारांचे लेप दूर केल्याशिवाय तुमचे मन, चित्त थाऱ्यावर कसे राहु शकते ? कशाला नविन नविन शोध लावत आहात प्रशिक जी !

अविनाश पवार: आदरणीय प्रशिक सर,आपण आदरणीय अनिल वैद्य सरांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. विपश्यना बुद्धाचा उपदेश आहे किंवा नाही ?

अविनाश पवार: आदरणीय अतुल सर,बुद्धाचा उपदेश असून आहे तर विरोध का ?

Priyanka : विपस्सना साधना ही मनातील विकार दूर करुन कुशल चित्ताची निर्मितिसाठी उपयुक्त आहे यात चुकीचे काय आहे ….कलुषित मनाचे सुसंस्कृत मनात रूपांतर करने चुकीचे आहे काय? ….बुद्धांनी गृहस्थानसाठी 38 मंगल धर्म सांगीतले आहेत आणि भिक्कुंसाठी 207 विनय …… विपश्येच्या विषयात गर्भधारनेचा संबंध कुठून आला ?

अनिल वैद्य: बुद्धा चा उपदेश आहे तर बुद्धा ला विरोध हरिजन म्नोव्रुती नही काय ?

अविनाश पवार: आदरणीय अतुल सर,कृपया आपण विपश्यनेवर बोला अन्यथा बोलू नका मात्र टीका करू नये..

विपश्यनेमुळे उन्नती होमार आहे ह्यात खोटे असे काहीच नाहीए.

अविनाश पवार: हो तेच ना सर, भिक्खूंना विनय दिलेले आहेत.

अविनाश पवार: अवघड आहे. ही वैचारीक चर्चा होत नाहीये. प्रशिकजीं बरोबर चर्चा करण्यास कमीत कमी अर्थ तरी वाटत आहे. आदरणीय अतुल वाघमारे सरांनी वैचारिक चॅचा करावी असे मला वाटते.तरच त्या चर्चेतून काहींतरी निष्पन्न होईल.

अविनाश पवार: आतापर्यंत किती लोकांना बौद्ध बनवले तुम्ही ? कीती अन्याय अत्याचार पीड़ितांना मदत केली.

अविनाश पवार: विपश्यना विरोधी लोकांनी ?माझे ते खरे अशी अहंकारग्रस्त मानसिकता ठेवण्यापेक्षा ?खरं ते माझं अशी मानसिकता ठेवली तर चर्चेला योग्य वळण येईल. एकमेकांवर कुरघोडी करण्यात काहीही अर्थ नाही.

Prashik aanand: बाबासाहेबांनी आपल्या बुद्धिस्ट बायबल TBHD मध्ये विपस्सना हा बुद्धाचा उपदेश आहे असे कुठेही सांगितलेले नाहीये.

अविनाश पवार: भाषा नीट वापरा. कानातील केस जळतील यापेक्षाही खालची भाषा येते मला. चांगल्याला खुप चांगले आणि वाईटाला अती वाईट वागतो मी. कुठले Reference दिले हो तुम्ही ?

Prashik aanand: भिक्खू आणि गृहस्थांसाठी वेगवेगळे नियम आहेत सर..

अविनाश पवार: कुठले reference दिले ते सांगा बाकी जाऊ द्या..

Prashik aanand: संदर्भांसहित देतो आहे माहिती

अविनाश पवार: विपश्यना विरोधी लोक सम्यक वाणीचा उपयोग करत नाहीत.कृपया सम्यक वाणीचा उपयोग करावा आदरणीय वाघमारे सर.

अविनाश पवार: आदरणीय प्रशिक आनंद सर आपण आदरणीय वैद्य सरांचे वाक्याचा विपर्यास केलेला आहे.

अनिल वैद्य: भिक्कूं आणि उपासक आणि भिक्कूंचा धम्म आणि उपासकाचा धम्म हे दोन प्रकरण वाचा.भिक्कूंला उद्देशून केलेले उपासकाला लागू आहेत हे डॉ बाबासाहेबानी स्पष्ट केले आहे.

भिक्कूंना अधिक विनय पाळायचे आहेत.विनय व उपदेश यातील फरक समजून घ्या.

अनिल वैद्य: प्रशिक आम्ही ज्याला विपश्यना म्हणतो ते आपणास कळले नही आपल्या कल्पना काही वेगळ्या दिसतात.बुद्ध आणि धम्म ग्रंथातील संदर्भ आपणास अनेकदा दिले आहे परत एकदा देतोय. वाचा धम्म म्हणजे काय ?भाग 3 प्रकरण 1(3)

अनिल वैद्य: अतुल चे गुरू विपश्यना विरोधी विनोद अनावरत आहेत त्या मुळे चेला तसा बोलतो.

अविनाश पवार: ओह,अच्छा ,आदरणीय वैद्य सर..गुरु कोरा आणि चेलाही कोराच ! प्रत्यक्ष द्न्यानाचा अभाव.

Prashik aanand: विपश्यना हा शब्द आपल्या बुद्धिस्ट बायबल TBHD मध्ये कुठे लिहिलेला आहे..हे मला जाणून घ्यायचे आहे.

98690 65674: Vopashana…is a science n weapon , u have to get or earn it with sincer n hard efforts.It is great facilitator of concentration to achive your noble goals in life forself and society.its one of unique aspect of buddhist teaching by buddha.

Prashik aanand: ” The world owes much to rebels who would dare to argue in the face of the pontiff and insist that he’s not infallible.”

Prashik aanand: मला वैद्य सरांबद्दल आदरभाव आहे..परंतु याचा अर्थ असा नव्हे कि त्यांच्या विचारांना खोडण्याचे मला स्वातंत्र्य असणार नाही. मी रिपब्लिकन विचारसरणीचा आहे त्यामुळे, मला जरी त्यांचे विचार मान्य नसतील तरीही वेगळे विचार मांडण्याच्या त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी मी मरण पत्करण्यास तयार असायलाच हवे.

अविनाश पवार: आदरणीय अतुल सर,आपले हे काय चालले आहे ? इथे विषय विपश्यनेचा आहे.आपण दुसराच विषय कडून का बरे टीका करत आहात ? आपण स्मयक वाणीचा उपयोग करावा आणि विषयाच्या अनुषंगानेच बोलावे

अविनाश पवार: आदरणीय प्रशिक सर,मी तुम्हास अडविले का विचार खोडण्यापासून ? पण अयोग्य विचार खोडुन योग्य विचार मांडणे हे शहाणपणाचे लक्षण आहे मात्र योग्य विचारांना खोडने हे मूर्खपणाचे लक्षण नाहीए का ?

Shubhrasagar Sachin: A rebel is free to think and discuss on all aspects, He never believes in one single thing.

Buddha was a rebel, so is Dr Babasahab! Buddha allowed to question even his own teachings. Here, I see some people who are less rebels and more followers.

अविनाश पवार: आदरणीय प्रशिक सर,आपण आदरणीय अनिल वैद्य सरांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.

Prashik aanand: बाबासाहेबांनी आपल्या बुद्धिस्ट बायबल TBHD मध्ये विपस्सना हा बुद्धाचा उपदेश आहे असे कुठेही सांगितलेले नाहीये.

अनिल वैद्य: प्रशिक् आपण शब्दछल करीत आहात म्हणून लीह्तो

बुद्ध आणि धम्म ग्रंथात धम्म म्हणजे काय ?या प्रकरणात कायानुपश्य्ना Co.templating the body as body चितानूप्श्य्ना contemplating the  mind as mind तसेच वेदनानुपश्यना आणि धम्मनुप्श्यना चा स्पष्ट उल्लेख डॉ बाबासाहेब अम्बेडकरानी केला.विपश्यना कार्यशालेत यालाच विपश्यना म्हणतात.अनुपश्य्ना म्हणजेच विपश्यना असून अनुपश्य्ना चा अर्थ व वीपस्स्को चा अर्थ contemplation असा डॉ बाबासाहेबानी आपल्या पाली शब्द कोशात खंड 16 मधे सांगितला आहे

विशिष्ठ पद्धतीने पश्य्ना करणे अर्थात त्यात आनापान सुद्धा आले व वरील सर्वच Contemplation सुद्धा आहेत म्हणून विपश्यना म्हणातात.आनापान चा अर्थ सुद्धा डॉ बाबासाहेबानी त्यांच्या शब्द कोशात दिला आहे.

ग्रंथात सुमारे 35 वेळा Meditation शब्द आला ते कोणते meditation आहे ?

अविनाश पवार: बाबासाहेबांनी विपस्स ना नाकारली असती तर धम्म म्हणजे काय या शिर्षकांतर्गत जीवन सूचिता राखाणे म्हणजे धम्म यात सत्तीपाठां न चा समावेशच केला नसता हि साधी बाब आपल्या लक्षात येत नाही,आदरणीय प्रशिक सर आपल्याला

अतुल वाघमारे : I will not say to keep it up ! We must know to whom we have to fight! Don’t worry subah ke  bhule shyam ko ghar lautahi ho jayenge.There is lot of anger( asantosh) in people and this social tools like what’s app Facebook provide a platform to expressed them which is new problem.Anger should expressed on road/ ground not on what’s app facebook.We should pay our homage to Bhotmange on road not on what’s app.This is actually what our enemy want through digital India; they want to keep people buzy and keep their anger burried/ freeze

अनिल वैद्य: डॉ बाबासाहेबानी TBHD बौद्ध साहित्यावरून ग्रंथ लिहला आहे ते संदर्भ त्रीपीट्काचे आहेत व बुद्धाचे उपदेश आहेत

अविनाश पवार: एखादा मनुष्य स्वत:चे खरे करण्याच्या प्रयत्नात कीती काही बड़बड़ करुण स्वतःचे तुनतूने वाजवतो याचे उत्तम उदहारण म्हणजे आयुष्यमान अतुल जी वाघमारे..  बरे बाकी सर्व जाऊ द्या, मला एकच सांगा कुणी पंचशीलाचे पालन कसे करावे ?

अविनाश पवार: म्हणून म्हणतो एकदा करुण या आणि देऊन टाका तिलांजली

अविनाश पवार: ? अगदी बरोबर आदरणीय अविनाश पवार सर. त्यांनी त्या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यावे असे मला वाटते.

Prashik aanand: अविनाश सर, Right Meditation म्हणजे चिंतन-मनन हा अर्थ होऊ शकतो की नाही?

अविनाश पवार: चिंतन म्हणजे तुम्ही पुन्हा वैदिक ध्यानाकड़े जात आहात प्रशिक जी ! चिंतन मनन कींवा ईतर सर्व पद्धती follow करुण काही न मिळाल्यामुळे बुद्धांनी विपस्सना शोधली

Prashik aanand: सर बुद्धाने चिंतन मनन नव्हते केले आधी..आधी त्यांनी ध्यान मार्गाचाच अवलंब केला होता..त्यात त्यांना दुखमुक्ती चा मार्ग गवसला नाही.. All ways had failed असा शब्दप्रयोग आहे आपल्या बुद्धिस्ट बायबल TBHD मध्ये.

अविनाश पवार: बोधीसत्व म्हणजे काय हो ? कृपया आम्हाला मार्गदर्शन कराल ?

Prashik aanand: आणि ध्यान मार्गातील आनापानसतीचा हि त्यांनी अनुभव घेतला होता पण तो हि अयशस्वी ठरला होता.

: प्रिय प्रशिक जी !

लेख वाचा वेळ काढुन नक्की. त्यावेळी कुठल्या ध्यान पद्धाती आणि कुठले कुठले तत्वज्ञान व त्याचे सर्व डिटेल्स नमूद केले आहे मी

Prashik aanand: सर आपणही आपल्या बुद्धिस्ट बायबल मधील Meditation for new light या प्रकरणात सुरुवातीचा भाग वाचून समजून घ्यावा.

Prashik aanand: 1. Having refreshed himself with food Gautama sat thinking over his past experiences. He realised that all paths had failed.

 

  1. The failure was so complete that it could have led anyone into a state of frustration. He was, of course, sorry. But frustration as such did not touch him.

(Ref. TBHD)

3. He was always hopeful of finding a way.

अविनाश पवार: अरे रे रे प्रशिक जी घाई करू नका. whatsapp कंपनी बंद पडणार नाही आज. लेख वाचुन रिप्लाई करा ना..

Prashik aanand: Meditation for new light

 

  1. Having refreshed himself with food Gautama sat thinking over his past experiences. He realised that all paths had failed.
  1. The failure was so complete that it could have led anyone into a state of frustration. He was, of course, sorry. But frustration as such did not touch him.
  1. He was always hopeful of finding a way.

?(Ref. TBHD)

अविनाश पवार: तुम्ही तेच लिहीत आणि सांगत आहात परंतु प्रत्येक वेळी विषयाचे मुळ सोडत आहात. सर्व समजून घेत आहात परंतु, समस्यांच्या झाडाच्या फांद्या तोडून उपयोग नाही मुळावर घाव लागणार आहे हे आपण समजूनच घेत नाहीत.

Prashik aanand: सर मला मुळात घाई नाही..कारण मी विपस्सी साधक नाही..? मी फक्त आपणांस हे सांगू इच्छितो आहे की सिद्धार्थाने ध्यान मार्ग, आनापान, देहक्लेश इत्यादी सर्वच मार्ग अनुभव करून बघितले..पण ते सर्व मार्ग पोकळ निघालेत

Prashik aanand: ते सर्व मार्ग पोकळ होते याची सिद्धार्थाला अन्नप्राशन केल्यावर जाणीव झाली आणि म्हणूनच बाबासाहेबांनी ते वाक्य लिहिलेले आहे.. He realised all paths had failed

अनिल वैद्य: चुकीचे बोलणे सोडा.

बुद्धाने ध्यान सोडले नही

वैराग्याचा त्याग नंतर चे  नेक्स्ट प्रकरण बघा गौतम MEDITATION ला बसले.वैरग्याचा त्याग या प्रकरणाचा गैरर्थ काढू नका.

अतुल वाघमारे : Aapala to balya dusaryache te karte

Prashik aanand: बाबासाहेबांनी जे इंग्रजीत लिहिले आहे ते बुद्धकथन असे की, जेव्हा पाच परिव्राजक बुद्धाला त्याच्या नव्या मार्गाविषयी विचारणा करतात कि त्यांनी एकमेकांची सोबत सोडल्यावर काय-काय केले..नव्या मार्गाचा शोध कसा लागला?  तेव्हा बुद्धाचे वाक्य सांगतांना बाबासाहेबांनी meditation या शब्दाएवजी contemplation हा शब्दप्रयोग केलेला आहे…ते खालीलप्रमाणे.. बुद्धाचा प्रथम धम्मोपदेश (2 रा भाग)

 

  1. The five Parivrajakas listened to him with

attention. Not knowing what to say in reply to the

Buddha’s middle path, they asked him what he was

doing after they had left him. Then the Buddha told

them how he left for Gaya, how he sat in contemplation

under the Banyan Tree and how after four weeks of

contemplation he obtained enlightenment as a result

of which he was able to discover a new path of life.

 

म्हणजे बाबासाहेबांनी बुद्धाने Meditation for new light हे प्रकरण लिहितांना बुद्धाने 4 आठवडे meditation केले असेही एकीकडे सांगितले आहे आणि नंतरच्या प्रकरणात meditation ऐवजी contemplation हा शब्दप्रयोग हि केलेला आहे. हे त्यातून अगदीच स्पष्ट होते..

 

पुन्हा सांगायचे असे की बाबासाहेबांनी बुद्धाने केलेले meditation हे चार पायऱ्यांनी (four stages) युक्त होते..म्हणजेच meditation च्या step by step चार stages आहेत..कोणत्याही विषयावर करण्यात येणाऱ्या चार प्रक्रिया त्यांस म्हणता येतील..

 

  1. Forth reasoning and investigation

 

  1. Concentration

 

  1. Equanimity & mindfulness

 

  1. Purity to equanimity & equanimity to mindfulness.

 

तेव्हा हा Right (सम्यक) meditation चा विषय आमच्या लोकांनी समजून घ्यायला हवा खरे तर.

 

कोणत्याही विषयाच्या मुळापर्यन्त खोलवर जाऊन सत्य (उत्तर) शोधण्यासाठी करण्यात येणाऱ्या चिंतनाला या एकानंतर एक अशा चार कसोट्या (प्रक्रिया) पार कराव्या लागतात. आणि शेवटी मग नेमके उत्तर गवसते..असा तो meditation (Right Meditation) चा खरा अर्थ बाबासाहेबांनी सिद्धार्थ गौतमाने (बुद्धाने) अनुसरला होता हे ‘ दि बुद्धा अॅण्ड हिज धम्मा’ या ग्रंथामध्ये सुंदर रीतीने विशद केला आहे.

बुद्धाने लावलेले हे सगळे नवे शोध (discovery) आहेत असे बाबासाहेब अगदीच स्पष्ट शब्दांत सांगतात.

अविनाश पवार: आम्ही चांगल्या हेतुने वैचारीक चर्चा करत आहोत अतुल जी. ज़रा प्रशिक जीं कडुन शिका. ते मुद्देसुद आणि योग्य मार्गावर चर्चा करत आहेत

Prashik aanand: Meditation (चिंतन-मनन) च्या चार पायऱ्या ज्यात सर्वप्रथम

1. Reasoning and Investigation सांगितल्या गेले आहे..त्यानुसार..

Prashik aanand: सिद्धार्थाने Meditation करायला जे कारण होते ते म्हणजे त्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी केलेले प्रयत्नपूर्वक श्रम !

Prashik aanand: म्हणजे meditation हे प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे एक प्रभावी तंत्र  आहे..हे त्यातून सिद्ध होते. आणि त्या उत्तरापर्यन्त पोहोचण्याच्या चार पायऱ्या आहेत.

Prashik aanand: Meditation (चिंतन-मनन) च्या चार पायऱ्या ज्यात सर्वप्रथम

  1. Reasoning and Investigation सांगितल्या गेले आहे..त्यानुसार.. उदा. एक मुलगा त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या काही मित्रांसमवेत गावाबाहेर (शेतावर) गेला होता..आणि नंतर त्याचा मृत्यू झाला..हे एक उदाहरण म्हणून आपण गृहीत धरू या.

[3:53 PM, 2/2/2017] +91 अनिल वैद्य: अतुल आपला भाचा आहे पण मामानि लक्ष न दिल्यामुळे विपश्यना विरोधी गटात गेला !काळ्जी न घेतल्या मुळे आता भोगतोय !

[3:53 PM, 2/2/2017] Prashik aanand: त्याचा मृत्यू विषप्रयोगाने झाला असे मेडिकल रिपोर्टनुसार स्पष्ट झाले. आता या प्रकरणात मृत्यू झालेल्या मुलाच्या कोणत्या मित्राने तो विषप्रयोग केला असावा हा शोध घ्यायचा आहे. (आपण उदाहरणात असे समजू या कि एकंदरीत पाच मित्र (4+1)त्या पार्टी साठी बाहेर शेतात गेले होते)

[3:53 PM, 2/2/2017] Prashik aanand: म्हणजे आरोपी कोण ह्याचा आपणांस शोध घ्यायचा आहे…ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता आपण meditation (चिंतन-मनन) करू या..म्हणजे उत्तरापर्यन्त (आरोपी पर्यंत) कसे पोहोचता येईल हे स्पष्ट होईल.

[3:53 PM, 2/2/2017] Prashik aanand: Meditation (चिंतन-मनन) ची पहिली पायरी

  1. Reasoning and Investigation…त्यानुसार..

 

राम (मृत व्यक्ती) हा कोणत्या कारणास्तव (reasoning) बाहेर गेला?? काय तो नेहमीच वाढदिवस साजरा करण्यासाठी असाच बाहेर (शेतात, निर्जनस्थळी) जात असे काय?? काय त्याच्या सोबत जाणारे त्याचे सर्व चारही मित्र हे त्याचे जुने आणि जवळचे मित्र होते की त्यापैकी कोणी नवीनच बनलेला मित्र होता?? (Investigation process)

[3:53 PM, 2/2/2017] Prashik aanand: म्हणजे या वरील पहिल्या पायरीतून उत्तर शोधण्यासाठी जावे लागेल..

[3:53 PM, 2/2/2017] +91 अतुल वाघमारे : Mi palawata kadat nahi mama

[3:54 PM, 2/2/2017] Prashik aanand: पहिल्या पायरीत काही मुद्दे स्पष्ट होतील कि त्या मित्रांपैकी 2 मित्र हे नव्यानेच त्याचे मित्र झालेले होते..मग दुसरी पायरी..

 

2.Concentration

ज्यात आता आमचा focus (लक्ष केंद्रित करणे- concentration) फक्त त्या दोनच नव्या मित्रांकडे असेल..म्हणजे त्या इतर दोन जुन्या मित्रांना बाजूला सारून आम्ही आमचे concentration दोनच व्यक्तीवर केंद्रित केले आहे..

[3:54 PM, 2/2/2017] Prashik aanand: आता या दुसऱ्या पायरीत आम्ही त्या दोन (नवे मित्र) व्यक्तींच्याच बाबतीत आम्ही कसोशीने लक्ष केंद्रित करून चौकशी करण्याकडे वळतो आहे.

[3:54 PM, 2/2/2017] +91 अविनाश पवार: अतुल जी तुम्हाला वाटच नाही.

[3:54 PM, 2/2/2017] Prashik aanand: यांतून गेल्यावर मग तिसरी पायरी म्हणजे

  1. Equanimity and Mindfulness.

यात त्या दोन व्यंक्तिकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन हा मनाच्या समतोल वृत्तीचा (equanimity) असला पाहिजे..त्यात कसलाही भेदभाव असता कामा नये..( उदा. त्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती माझ्या परिचयाचा आहे वा माझ्या नात्यातला आहे म्हणून मी त्यांच्याविषयी नरमाईची भूमिका घ्यावी वा हा असे कृत्य करूच शकत नाही म्हणून तशी आधीच मनोभूमीका तयार करणे.) इत्यादी मनाची वृत्ती असता कामा नये..

[3:54 PM, 2/2/2017] Prashik aanand: नेमक्या आरोपीचा शोध घेतांना मनाची समतोल वृत्ती.. आरोपी हा माझ्यासाठी आरोपीच आहे..ह्या वृत्ती सकट माझ्या हातून निष्पाप व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध होणार नाही ह्याच्या परिपूर्ण जाणिवेसकट (mindfulness ) माझा शोध असला पाहिजे.

[3:55 PM, 2/2/2017] Prashik aanand: ह्याचे मला पूर्ण भान (mindfulness) असले पाहिजे.

[3:55 PM, 2/2/2017] Prashik aanand: या तिसऱ्या पायरीतून गेल्यावर मग एका निश्चित आरोपी पर्यंत जेव्हा पोहोचायला सुरुवात होते .त्यानंतर 4 थ्या पायरीची सुरुवात होते जी

 

  1. Adding Purity to equanimity and

this equanimity (purified) to mindfulness

 

यांत मनाची समतोल वृत्ती हि अगदीच परिशुद्ध स्वरूपाची (Purity to equanimity) असायला हवी ज्यात आरोपी हा जरी माझा स्वतःचा भाऊ, आप्तेसंबंधातील वा कोणीही जिवलग जरी असला तरीदेखील मी विचलित होता कामा नये..इतकी भक्कम मनाची शुद्ध तयारी असायला हवी…उदा. आरोपी हा स्वतःचा मुलगा आहे असे सिद्ध होते आहे म्हणून वडील जर न्यायाधीश असतील म्हणून मुलाला शिक्षा देतांना मनातील भाव उचंबळून येऊन वा भावनाविवश होऊन निर्णयात कुजबुज करणे..इत्यादी होता कामा नये. आणि आरोपीला शिक्षा देतांना अशी मनाच्या परिशुद्ध समतोल वृत्तीसकट प्रत्येक बाबीचे भान ठेवून घेण्यात येणाऱ्या शेवटच्या निर्णयाची परिशुद्धता हि तितकीच निरागस, निष्पाप, निःपक्षपातीपणाची  equanimity (purified) to mindfulness असावी म्हणजे तुम्ही एका निश्चित उत्तरावर (शोधावर) येऊन पोहोचणार.

Prashik aanand: आणि शेवटी तो आरोपी कोण? ह्याचे आपणांस उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे उत्तर मिळणे यालाच शोध पूर्ण होणे असे म्हणता येईल. आणि या शोधपूर्तीसाठी ज्या चार (steps) पायऱ्यांचा एकंदरीत पणे उपयोग करावा लागला त्या meditation (चिंतन-मननाचा) चा अविभाज्य भाग होत.

[3:55 PM, 2/2/2017] Prashik aanand: हि meditation process आयुष्यातील कोणत्याही उद्भवणाऱ्या प्रश्नाला कसोशीने लावून निश्चित उत्तरापर्यन्त पोहोचता येणे शक्य आहे..

[3:55 PM, 2/2/2017] Prashik aanand: असे माझे या meditation process बद्दल आकलन आहे.?

अविनाश पवार: पुन्हा तीच चुक सगळे बरोबर परंतु मुळचा प्रश्न आणि त्याचे उत्तर तूमच्याकड़े पेंडिंग

] Prashik aanand: अतुल सर मला येथे एक प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते ते असे की आपल्यात बाबासाहेबांच्या खऱ्या क्रांतिकारी विचारांचे नक्कीच बीजारोपण झालेले आहे. मला याचा अभिमान आहे..जय भीम

अविनाश पवार: मनाचे concentration ( चित्त एकाग्र ) automatic होते का ?

Prashik aanand: यांपैकी

1) Contemplating body as body..

यांत शरीराला शरीर म्हणून चिंतन-मनन करून समजून घेतले पाहिजे असे त्यातून अभिप्रेत आहे..

 

उदा. वाढत्या वयाबरोबर पिकणारे, गळणारे केस, सुरकुत्या पडणारी त्वचा, कालपरत्वे ढळणारे सौंदर्य इत्यादी..शारीरिक घडामोडींना आम्ही नैसर्गिक बाब म्हणून त्यावर चिंतन-मनन करून त्या प्रक्रियांना समजून घेतले (contemplate) तर दुःख निर्मिती होणार नाही. नाहीतर वार्धक्याकडे होणारी वाटचाल बहुधा औदासिन्य निर्मितीला कारक असते.

[3:59 PM, 2/2/2017] Prashik aanand: दुसरे

2) Contemplating mind as mind..

यांत मनाला चंचल असणारे मन म्हणून चिंतन-मनन करून समजून घेतले पाहिजे असे त्यातून अभिप्रेत आहे..

 

उदा. एखाद्या लग्नसमारंभात मनसोक्त पोटभर जेवण केल्यावर आता पोटात जराही जागा आता शिल्लक नाही हे स्वतःचे स्वतःला कळून चुकल्यामुळे, यजमानाच्या आग्रहाखातर आणखी थोडं घ्या असे म्हटल्यावर नम्रपणे नकार दिला असतांनाही वाटेत घरी परतत असतांना ice-cream चे दुकान दिसले म्हणून ते खाण्याचा मोह आवरता येत नाही म्हणून मग त्या दुकानाकडे वळणे म्हणजे मनाच्या चंचल स्वभावासोबत विचरण करणे होय. तेव्हा ही मनाच्या या अशा वृत्तीवर, प्रवृत्तीवर चिंतन-मनन करून समजून घेणे (contemplate) जेणेकरून मनावर ताबा मिळविता येऊन त्याला अधिनियमीत करता येईल.

[3:59 PM, 2/2/2017] Prashik aanand: 3) Contemplating feelings as feelings.

यांत भावनांना काळानुरूप (प्रसंगानुरूप) निर्माण होणाऱ्या विविध भावना म्हणून चिंतन-मनन करून समजून घेणे अभिप्रेत आहे.

 

उदा. वार्धक्याने कुणास मरण आले असेल तर त्यांत विलाप वा शोक करण्यासारखे खरे तर काहीही नाही. परंतु त्या भावनांचा उद्रेक होतांना आपल्याला दिसत असेल, अश्रू ढळतांना दिसत असेल तर त्या नैसर्गिक (प्रक्रिया) भावना आहेत म्हणून आपण त्यांना तसे समजून घेतले पाहिजे. एकंदरीत भावनांचा नैसर्गिक होणारा उद्गम, त्याची कारणे व परिणाम यांना चिंतन-मनन करून समजून घेणे होय.

[3:59 PM, 2/2/2017] Prashik aanand: 4) Contemplating ideas as ideas.

 

यांत मनात येणाऱ्या विविध कल्पनांना कल्पना म्हणून चिंतन-मनन करून समजून घेणे होय. कारण मनात येणाऱ्या विविधांगी कल्पना प्रत्यक्ष जीवनात मूर्त रुपात साकार करता येतीलच असे नाही. तेव्हा त्या कोणत्या कल्पना (ideas) या वैज्ञानिक कारणमीमांसेच्या (शक्यतेवर) आधारावर खऱ्या उतरविता येतील आणि कोणत्या नाहीत याचे त्यातून परिपूर्ण चिंतन-मनन करून आकलन करणे होय.

 

उदा. मनुष्याचे अदृश्य होता येणे हि कल्पना मनात आली तरी प्रत्यक्षात काय ती वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारावर सिद्ध करता येईल काय? याचा सांगोपांग विचार करणे हे कल्पनांना कल्पना म्हणून चिंतन-मनन करून समजून घेणे होय.

[3:59 PM, 2/2/2017] Prashik aanand: मी माझ्या आकलनाप्रमाणे मुद्दे विशद करण्याचा एक लहानसा प्रयत्न केला आहे तो वरीलप्रमाणे आहे. ??

[4:01 PM, 2/2/2017] Prashik aanand: ?भिक्खुंना केलेला so called सतीपठण सुत्त विशद करण्याचा एक प्रयत्न.

अविनाश पवार: प्रयत्न चांगला आहे परंतु एकांगी आणि पूर्वग्रह करुण केलेला आहे. विषयाच्या मुळाला धरून अजीबात नाही.

शरीरातील ९५% घडणाऱ्या क्रियावर आपले नियंत्रण नसते. Digest system,  रक्त प्रवाह, श्वास इत्यादी. मनाचे तर वीचारुच नका. नुसते बोलून मन केंद्रित होऊ शकत नाही. मनावरील पूर्वसंस्कार तुम्हाला कुशल कर्म करण्याची चेतना निर्माण करुण देणारच नाही.

सर्व रोग- मानसीक समस्या अगोदर मनात जन्म घेतात. जोपर्यंत मानसीक पॅटर्न त्याअनुरूप बनत नाही, तोपर्यंत तो शरीरावर प्रकट होत नाही. असाध्य मानसीक व शारीरिक रोगाची मुळे आपल्या Sub-concious mind मध्ये असतात. या मुळांना उखडून काढल्याशिवाय हे रोग बरे केले जाऊ शकत नाहीत. म्हणजे मनावरील जुन्या संस्काराचे लेप काढणे महत्वाचे आहे. मनुष्य शरीर हे सिक्रेशन औषध बनवण्याची फार मोठी Factory असते. आपल्या शरीराला वाचवण्यासाठी बरीच औषधे आपलेच शरीर स्वत:च तयार करत असते. या सर्व औषधांची निर्मिती मनुष्याच्या मानसीकतेवर अवलंबुन असते. नकारात्मक विचार व नकारात्मक भावनांवर आपले सिक्रेशन प्रभावित असतात. जे कुशल कर्मे करण्याची चेतना उत्पन्न होऊ देत नाही. जगातील सर्वात slow poison आपल्या शरीरात तयार होते. आपले स्थुल शरीर अनगणित अणु रेणुंचा एक समूह आहे. स्थुल देहाचे अस्तित्व याच सूक्ष्म कणांमुळे आहे. धम्मा नुसार मनात उत्पन्न होणारी चेतना कर्म करवते, म्हणजे चेतनेलाच कर्म कींवा कम्म म्हणतात. जर मनुष्याचे मनच स्थिर नसेल तर मन केंद्रित करुण कुशल कर्म करण्याची चेतना कुठून निर्माण होईल ?

अनिल वैद्य: SO.called ? This is Buddhas Technic

Prashik aanand: सर TBHD मध्ये sattipathan sutta असा मला शब्दप्रयोग दिसला नाही.

Prashik aanand: म्हणून म्हणालो so called.

अनिल वैद्य: TBHD चे प्रत्येक प्रकरण कोठून घेतले ते भ्द्ण्त आनंद कौशल्यायन यांच्या हिंदी भाषांतर बुद्ध और धम्म ग्रंथात आहे.अँगुतर नीकाय ,मझिम नीकाय याचा उल्लेख आहे.त्यात सूत आहेत.

महाराष्ट्र सरकारचे पण संदर्भाचे वेगळे पुस्तक वसंत मून यांचे आहे

Prashik aanand: मन कधीही स्थिर (it can not bring to the state of standstill) करता येत नाही सर..ते फक्त regulate करता येते..

अविनाश पवार: आदरणीय अतुल वाघमारे सर,एक तरुण म्हणून मला

आपले एवढे  धम्म अ धपतन बघून आश्चर्याचा धक्काच बसला.आपण बुद्धाच्या धम्माल सैद्धांतिक स्तरावर जरी समजून घेतले असले तरीदेखील प्रात्यक्षिक स्तरावर न समजून घेतल्याने त्याचा योग्य प्रभाव पडणार नाही.

Prashik aanand: अतुल सर ज्यांना आनापान सती करावी वाटते त्यांना करू द्या..तो काही आपल्या चळवळीचा विषय नाहीये..फक्त आनापान ला बुद्ध तत्वज्ञानाशी जोडू नये कुणी..इतकेच आपले म्हणणे आहे..

अनिल वैद्य: किमान प्रशिक् कडुन तरी ही अपेक्षा नव्हती.

अविनाश पवार: जे बुद्धाचे आहे त्याला बुद्धाचे न समजणे हा घोर अपराध आहे.अशे अपराध आणि अकुशल कार्य करणार्यांना योग्य मार्ग दाखवणे हे एक आंबेडकरी,बुद्ध अनुयायी म्हणून आमचे कर्तव्य ठरते ते आम्ही चोखपणे बजावू.

अनिल वैद्य: अनापान बौद्ध धम्मात  नाही या आपल्या वाक्यात वरून मला आपल्या अभ्यासाचा अंदाज आला.

Prashik aanand: सर आपण यावर प्रत्यक्षात चर्चा केलेली बरी असे मला वाटते..मघाशी सिद्धार्थाने सर्व मार्ग अनुभवल्यावर त्याला ज्याची जाणीव झाली की all paths had failed हा विषय मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता.

Prashik aanand: जर आपल्याला आपला बुद्धिस्ट बायबल TBHD मान्य नसेल तर मग आपण पुढे यांवर काय बोलणार..

अविनाश पवार: आदरणीय प्रशिक सर,असले निराधार आरोप विपश्यना समर्थकांवर करणे अशोभनीय आहे. आपणास बुद्धिस्ट बायबल अर्थात बुद्ध आणि त्याचा धम्म मान्य नाही हे आपल्या चर्चेतून साफ दिसते.याबद्दल काहीही दुमत नाही

अनिल वैद्य: TBHD हा ग्रंथाला

सुध्दा आनापान सूत चा संदर्भ दिला आहे

अनिल वैद्य: Prashik

Yesterday I had assured  you to produce reference of Anapansutta

there fore following reference

Buddha and Dhamma Book 1part 3chapter 3 page 64 Reference : -Anapansanyutta.1 st Vagga.8th Sutta

( see -::Vol 2 Pali.and other sources of The Buddha and his Dhamma with an Index)

[1:21 AM, 2/3/2017] +91 अनिल वैद्य: आनापान शब्दाचा अर्थ Inspiration,respiration असा     खुद्द डॉ बाबासाहेबानी त्यांच्या पाली शब्दकोश मधे दिला पहा पान खंड 16 पान 30

अविनाश पवार: अतुल सर,तुम्ही खूपच भाग्यवान (भाग्यवान शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नये) आहात, आपणास आदरणीय वैद्य सरांसारखे विद्वान,विचारवंत तुमचे मामा आहेत,किती चांगली गोस्ट आहे ही !!

मी आपणास असे नम्रपणे सांगू इच्छितो की आपण विपश्यना न केल्याने तसेच बौद्ध साहित्याचा अभ्यास व्यवस्तीत न केल्याने विरोध करत आहात,हे निर्विवाद सत्य आहे.त्यामुळे एक विपश्यना समर्थक म्हणून आदरणीय वैद्य सरांना टार्गेट करू नका.तुमचा विरोध हा अज्ञान आणि विकारातून आहे ते दूर झाल्यास आपणास विपश्यना कळेल.

असे अनेक विपश्यना विरोधी वादविवाद पटू लोक मी बघितले आहेत की ते विपश्यना न करताच विरोध करतात आणि विपश्यना केल्यास समर्थक बनतात.

आपल्या सोबत कालपासून चर्च करणारे आदरणीय अविनाश पवार (संस्थापक बुद्ध धम्म अनुसरण संघ) हे देखील विपश्यनेचे खूप कट्टर विरोधी होते मात्र त्यांनी विपश्यना जेंव्हा प्रत्यक्षात केली तेंव्हा ते विपस्सी साधक तर झालेच शिवाय समर्थक देखील !

कालच मला प्रियांकताईने सांगितले कि अनेक विपश्यना विरोधी लोकांनी प्रत्यक्षात शिबिरे केली तेंव्हा त्याच्या शंकेचे निरसन झाले.

माझ्या सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की आदरणीय वैद्य सरांना तुम्ही टार्गेट करू नये.मी त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो.मी व्यक्तीपूजक नाही मात्र एवढेच सांगू इच्छितो की त्यांना समर्थक म्हणून टार्गेट करून तुम्हाला खूप पछाटप् होऊ शकतो.आपल्या शंकाचे समाधान करून घेणे वाईट बाब मुळीच नाही ते तुम्ही अवश्य करा.तुमच्या विपश्यना संभानधित शंकाचे आम्ही निरसन कारण्यचा पूर्ण प्रयत्न करू.विपश्यना बुद्धाची विद्या आहे आणि ती डॉ बाबासाहेबांनी नाकारली हे निर्विवाद सत्य आहे त्या सत्यपर्यंत येण्यास अनेकांना उशिरही लागतो.याबद्दल काहीही दुमत नाही.चर्च समज्यास्यपणाची भूमिका घेऊन आणि मुद्देसूद केल्यास त्या चर्चेतून काहीतरी निष्पन्न होईल.आपण मुद्देसूद चर्चा कराल अशी आशा व्यक्त करतो.